कोरोना रुग्णांसाठी मुंबईत आठवडाभरात ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार

मुंबई:- कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गोरेगाव, … Read More

विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार

परीक्षेबाबत पर्यायांची पडताळणी करून विद्यार्थी, पालकांसमोरील चिंता संपविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश; उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ‘व्हिसी’ मध्ये कुलगुरूंसमवेत चर्चा मुंबई:- एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी … Read More

वंदेभारत उपक्रमांतर्गत ३ हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात

मुंबई:- वंदेभारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात २६ फ्लाईट्सच्या माध्यमातून ३ हजार ४५९ नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११३७ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १५७२ असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या … Read More

४१ हजार ८७४ बस फेऱ्यांतून ५ लाखांहून अधिक स्थलांतरित त्यांच्या राज्यात गेले

९४ कोटी रूपयांहून अधिक खर्च; मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेतील सर्वांचे आभार मुंबई:- परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. काल … Read More

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा होणार!

मुंबई:- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी … Read More

परम साईभक्त वामनभाई साळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

`साई सेवक मंडळ दादर’चे क्रियाशील सदस्य, परम साईभक्त वामनभाई साळगावकर यांचे नुकतेच कामोठे पनवेल येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि ह्या दुःखद प्रसंगातून त्यांच्या … Read More

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय

पुणे:- आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी … Read More

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याचा आग्रह

खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट उपलब्ध करणार मुंबई:- कोविड १९ व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट … Read More

जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्य राखीव दलाशी गृहमंत्र्यांचा संवाद मुंबई:- जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपली तब्येत एकदम ठणठणीत करा आणि मग त्यानंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील व्हा. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच आहोत. … Read More

बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या … Read More

error: Content is protected !!