श्रीराम मंदिर उभारणीस मार्ग मोकळा! मशिदीसाठी पर्यायी जागा!! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल!!!

नवी दिल्ली:- संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय देऊन वादग्रस्त जागी श्रीराम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केला असून मशिदीसाठी पर्यायी जागा देण्याचा आदेश दिले … Read More

अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त गोपुरी आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली:- कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रमात दिनांक २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते … Read More

विधानसभा निवडणूक २०१९- जिल्हानिहाय विजयी उमेदवारांची यादी

मुंबई- कुलाबा – राहुल नार्वेकर, भाजप धारावी – वर्षा गायकवाड काँग्रेस भायखळा – यामिनी जाधव, शिवसेना मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप माहिम – सदा सरवणकर, शिवसेना, मुंबादेवी -अमिन पटेल, … Read More

मुल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई:- महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत असताना मुल्यांवर आधारित शिक्षण रोजगारपूरकही असले पाहिजे, … Read More

सार्वजनिक क्षेत्रातील ९ मोठ्या बँका बंद होणार नाहीत! आरबीआयचे स्पष्टीकरण

नवीदिल्ली:- कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्र बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक बंद होणार आहेत; अशा बातम्या सोशल … Read More

भारताची विश्वगुरु होण्याकडे वाटचाल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई:- बळ, बुध्दी आणि विद्येच्या आधारे भारत निरंतरपणे विकास करत आहे. भारतात पूर्वीपासून विश्वगुरु कार्यरत होते. देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्व गुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन … Read More

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : महाराष्ट्रात २१ आक्टोबरला मतदान

नवी दिल्ली:- महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. राज्यात २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान पार पडणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. येथील ‘निर्वाचन सदन’ या केंद्रीय निवडणूक … Read More

प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची जेष्ठ समाजसेवक, कृषी भूषण कै. वसंतराव गंगावणे पहिल्या स्मृती पुरस्कारासाठी निवड

कणकवली:- गोकुळ प्रकल्प प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवक वसंतराव गंगावणे यांचे जूलै २०१९ या महिन्यात निधन झाले. वसंतराव गंगावणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विल्ये गावात पहिले जलसंधारणाचे मॉडेल तयार करून महाराष्ट्राच्या … Read More

२००५ ते २०१५ दरम्यान पावसामुळे मुंबईत १४ हजार कोटींचे नुकसान, तर ३ हजार लोक मृत्युमुखी

मुंबई:- २००५ ते २०१५ ह्या दहा वर्षाच्या कालावधीत पावसामुळे मुंबई शहराचे तब्ब्ल १४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे तर ३ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. मागील दहा वर्षाची ही आकडेवारी … Read More

मधू वालावलकर समाजसेवक पुरस्काराने जेष्ठ रंगकर्मी वामन (उदय) पंडित सन्मानित होणार

कणकवली:- `बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण’च्या वतीने देण्यात येणारा मधू वालावलकर समाजसेवक पुरस्कार जेष्ठ रंगकर्मी वामन (उदय) पंडित यांना रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता वसंतराव आचरेकर … Read More

error: Content is protected !!