खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मुंबई:- खुल्या तसेच अन्य मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये यासाठी राज्य शासनाकडून अशा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याबाबतच्या … Read More

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना गतिमान अंमलबजावणीसाठी सुधारणा

जास्तीत जास्त ग्रामपंचायतींच्या सहभागासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी सुधारणा मुंबई:- राज्यातील ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासह योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत सुधारणा करण्यास आज … Read More

सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना

राज्यात रासायनिक खते, किटकनाशकांचा अतिवापर रोखण्यासाठी शासनाची योजना मुंबई:- राज्यातील शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर तसेच किटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत … Read More

शासन आरोंद्याच्या खाडीसाठी हाऊस बोट देणार

सिंधुदुर्ग:- आरोंदा हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. आरोंद्यामध्ये पर्यटनाचा विकास महत्वाचा आहे. त्यासाठीच आरोंद्याच्या खाडीसाठी एक हाऊस बोट देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आरोंदा येथे आयोजित … Read More

राज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री रवाना; उद्या ५ टन पाठविणार

मुंबई:- महाराष्ट्राकडून केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी सुमारे ६.५ टन मदतसामग्री काल सायंकाळी जहाजातून रवाना करण्यात आल्यानंतर आज राज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री पाठविण्यात आली. या मदतीसह भारतीय वायुदलाच्या विमानाने आज दुपारी … Read More

देशातील पहिल्या पीपीपी तत्वावरील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई:- महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केलेल्या आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या पुणे येथील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्यावी, असे निर्देश देतानाच हा … Read More

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी दिली सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा

मुंबई:- दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या चौऱ्याहत्तराव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा दिली. जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद … Read More

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासह १०० डॉक्टरांचे पथक केरळकडे

मुंबई:- केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांना आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० डॉक्टरांचे पथक आज सकाळीच केरळकडे रवाना झाले आहे. या चमूमध्ये … Read More

पंतप्रधानांचा केरळच्या पूर क्षेत्रात हवाई दौरा- ५०० कोटींची मदतीची घोषणा

नवीदिल्ली:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राक्षसी थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली आहे. त्याची पाहणी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सकाळी केरळची … Read More

केरळमध्ये पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू आणि प्रचंड हानी

नवीदिल्ली:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राक्षसी थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली आहे. आतापर्यंत येथे जवळपास ३५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. … Read More

error: Content is protected !!