देशातील पहिल्या पीपीपी तत्वावरील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई:- महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केलेल्या आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या पुणे येथील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्यावी, असे निर्देश देतानाच हा … Read More

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी दिली सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा

मुंबई:- दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या चौऱ्याहत्तराव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा दिली. जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद … Read More

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासह १०० डॉक्टरांचे पथक केरळकडे

मुंबई:- केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांना आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० डॉक्टरांचे पथक आज सकाळीच केरळकडे रवाना झाले आहे. या चमूमध्ये … Read More

पंतप्रधानांचा केरळच्या पूर क्षेत्रात हवाई दौरा- ५०० कोटींची मदतीची घोषणा

नवीदिल्ली:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राक्षसी थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली आहे. त्याची पाहणी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सकाळी केरळची … Read More

केरळमध्ये पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू आणि प्रचंड हानी

नवीदिल्ली:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राक्षसी थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली आहे. आतापर्यंत येथे जवळपास ३५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. … Read More

केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटींचे अर्थसहाय्य, तातडीने अन्नपुरवठा करणार

मुंबई:- केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे २० कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकार कालपासूनच विविध सामाजिक व स्वयंसेवी … Read More

भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निधन- सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली:- भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निधन सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी झाले. त्यामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कवी, पत्रकार, अजातशत्रू, तपस्वी राजकारणी, युग … Read More

‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आरंभ

युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती थेट सामान्यांपर्यंत मुंबई:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत या उपक्रमाचा आरंभ आज स्वातंत्र्य दिनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. युनिसेफच्या सहकार्याने … Read More

राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा कायम ठेवूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल कामगिरी करत असताना राज्याने आपला पुरोगामी वारसा जोपासणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वातंत्र्यदिनी मंत्रालय … Read More

भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व देशातील १२५ कोटी जनता म्हणजे टीम इंडिया-पंतप्रधान

नवीदिल्ली:- ७२ व्या स्वांतत्रदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असून दिल्लीतील लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ८२ मिनिटे संबोधित केले. … Read More

error: Content is protected !!