महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

पुणे:- प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान प्रसारक, महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. तसेच डॉ. नारळीकर यांच्यावर शासकीय … Read More

प. पू. गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन मनोरी आश्रमात चक्री कीर्तन सोहळा

मुंबई:- परमपूज्य गगनगिरी महाराज सिद्ध तपोवन मनोरी आश्रम आणि आनंद युवा संघ (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने चक्री कीर्तन सोहळा रविवार २५ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी ह … Read More

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज रहावे- नागरिक संरक्षण संचालनालयाचे आवाहन

मुंबई:- कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित, सज्ज आणि जागरूक रहावे, असे आवाहन नागरिक संरक्षण संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकृत सरकारी चॅनेल्स (टीव्ही, रेडिओ, खात्रीशीर सोशल मीडिया, स्थानिक … Read More

सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अंकुश डामरे यांची समाजाप्रती तळमळ आत्मसात करुया!

स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना! कणकवली:- “असलदे गावातील विकास प्रक्रियेत व सरस्वती हायस्कुल नांदगाव या शैक्षणिक संस्थेच्या उभारणीमध्ये गावचे माजी सरपंच स्वर्गीय अंकुश डामरे यांचे … Read More

अण्वस्त्रांच्या धमक्या देऊन भारताला नमवता येणार नाही! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑपरेशन सिंदूरने देशाच्या लष्करी सामर्थ्याला एक नवा आयाम जोडला! -पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीदिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. अलीकडच्या काही दिवसात देशाने भारताचे सामर्थ्य … Read More

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही! — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी:- शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, … Read More

असलदे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करणार! -पत्रकार भगवान लोके

असलदे ग्रामस्थांच्यावतीने पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भगवान लोके यांचा नागरी सत्कार कणकवली:- असलदे ग्रामस्थांच्यावतीने कणकवली तालुका अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार सरपंच चंद्रकांत डामरे व असलदे … Read More

भारतीय सैन्याला सलाम! ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी!!

भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली! नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदुर अंतर्गत भारतीय सैन्य दलाने पहिली कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेली पहिली कारवाई आहे. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त … Read More

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई:- भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव … Read More

सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’मधील विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद मुंबई:- व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सृजनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली … Read More

error: Content is protected !!