सूचना

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही! — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी:- शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, … Read More

`अनिरुद्ध पहाट-१२’ गुरुगीतेचे एक एक अक्षर परम मंत्र आहे!

।। हरि ॐ।। भोलेनाथ शिवशंकर सद्गुरुंचं गुणसंकिर्तन ज्या गीतेमध्ये करतात ती गीता म्हणजे गुरुगीता! ही गुरुगीताच साक्षात सद्गुरुंचे नामस्मरण, सद्गुरुंचे गुणसंकिर्तन आपल्याकडून करून घेते. ज्यामुळे परमात्मारुपी सद्गुरुंच्या सामर्थ्याची पवित्र स्पंदनं … Read More

`अनिरुद्ध पहाट-११’ गुरुरूप हेच शिवरूप म्हणजेच कल्याणप्रद आहे!

।। हरि ॐ।। ज्ञानं विज्ञानसहितं, लभ्यते गुरुभक्तितः । गुरोः परतरे नास्ति, ध्येयोऽसौ गुरुमार्गिभिः ॥८१॥ गुरुभक्ति केल्याने साक्षात्काराच्या अनुभवासह आत्मज्ञान प्राप्त होते. गुरुहून दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. म्हणून सिद्धयोग मार्गातील गुरुभक्तांनी … Read More

`अनिरुद्ध पहाट-१०’ मानवी जीवनात सद्गुरुंशिवाय तरणोपायच नाही!

।। हरि ॐ।। होय! हे अगदी खरं आहे. मानवी जीवनात सद्गुरुंशिवाय तरणोपायच नाही! असं का म्हटलं गेलंय? ह्याचं उत्तर मिळविण्यासाठी आम्हाला गुरुगीतेचं पठण करता आलं पाहिजे. साक्षात भोलेनाथ महादेवाने सद्गुरु … Read More

असलदे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करणार! -पत्रकार भगवान लोके

असलदे ग्रामस्थांच्यावतीने पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भगवान लोके यांचा नागरी सत्कार कणकवली:- असलदे ग्रामस्थांच्यावतीने कणकवली तालुका अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार सरपंच चंद्रकांत डामरे व असलदे … Read More

`अनिरुद्ध पहाट-९’ सद्गुरु स्वयंप्रकाशी युगपुरुष असतो!

।। हरि ॐ।। श्रीगुरुगीतेमध्ये सद्गुरुंचे नामस्मरण, सद्गुरुंचे गुणसंकिर्तन, सद्गुरुंची भक्ती का करावी? सद्गुरुंवर पूर्ण श्रद्धा का ठेवावी? हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे सर्व श्रद्धावानांना श्रीगुरुगीतेचे श्रवण अतिशय उपयुक्त असते. … Read More

भारतीय सैन्याला सलाम! ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी!!

भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली! नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदुर अंतर्गत भारतीय सैन्य दलाने पहिली कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेली पहिली कारवाई आहे. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त … Read More

`अनिरुद्ध पहाट-८’ सद्गुरुंची कृपा जीवनात प्रवाहीत करण्याचा मार्ग म्हणजेच गुरुगीता! 

।। हरि ॐ।। सद्गुरुंची महिमा काय वर्णावी? आम्ही श्रद्धावान आमच्या कुवतीप्रमाणे आमच्या लाडक्या सद्गुरुंचे तोडक्या मोडक्या शब्दात रूप व गुणसंकिर्तन करतो. तेही `तो’ गोड मानून घेतो. कारण त्या शब्दांपेक्षा आमचा … Read More

`अनिरुद्ध पहाट-७’ तस्मै श्रीगुरवे नमः॥

।। हरि ॐ।। भारतीय सनातन संस्कृतीमध्ये ज्या श्लोकाला अनन्यसाधारण महत्व आहे असा श्लोक, सर्व श्रद्धावानांच्या आवडीचा श्लोक, सर्व संतांच्या आवडीचा श्लोक जो प्रेमाने, आनंदाने आणि भावयुक्त श्रद्धेने म्हटला जातो तो … Read More

`अनिरुद्ध पहाट-६’ ममत्वाची व स्वामित्वाची भावना पूर्णतः त्यागून जावे सद्गुरुला शरण!

।। हरि ॐ।। सद्गुरुंचे नामस्मरण, गुसंकिर्तन करताना श्री गुरुगीतेमध्ये साक्षात पार्वतीमातेला शिवशंकर पुढे म्हणतात की, गुकारस्त्वन्धकारश्च, रुकारस्तेज उच्यते। अज्ञानग्रासकं ब्रह्म, गुरुरेव न संशयः॥२३॥ गु शब्दाचा अर्थ अज्ञानांधःकार होय. आणि रु … Read More

error: Content is protected !!