सूचना

कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव!

मुंबई:- कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील … Read More

पहलगाम भ्याड हल्ला- भारत सरकारनं घेतले पाच मोठे निर्णय

नवीदिल्ली:- जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (CCS) बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, … Read More

संपादकीय- अतिरेकी धर्मांधतेवर-दहशतीवर विजय मिळवायलाच पाहिजे!

काल झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्हायलाच पाहिजे. ज्यांनी हल्ला केला त्यांना आणि त्यांच्या मुख्य खलनायकांना फासावर लटकवलं गेलंच पाहिजे. हा नुसता भारतीय नागरिकांवरील भ्याड हल्ला नाही तर देशाच्या … Read More

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू

मुंबई:- जम्मू काश्मीर पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघंही पुण्यातील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अतुल मोने आणि दिलीप दिसले … Read More

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला, २६ जणांचा मृत्यू

श्रीनगर : काल दुपारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचाही समावेश आहे. पुण्यापाठोपाठ डोंबिवलीमधील ३ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची … Read More

संपादकीय- सिंधुदुर्गातील आकांच्या आकांचे बाप कोण?

छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण येथील समुद्रात कुरटे बेटावर स्वराज्याच्या संरक्षणासाठी सिंधुदुर्ग उभारला! स्वराज्याची खरीखुरी प्रतिमा नव्हे तर साक्षात स्वराज्याचा मजबूत साक्षीदार म्हणून आजही सिंधुदुर्ग अरबी समुद्राच्या लाटा अंगावर घेत, सुसाट्याचा … Read More

तेजस्विनीला अखेरचा सलाम!

कर्तबगार महिला पोलीस अधिकारी अनिता चव्हाण हिला भावपूर्ण श्रद्धांजली! दादरच्या शिंदेवाडीतील शिवनेरी इमारतीमधील मंदाकिनी शांताराम परब (हिवाळेकर) विवाहानंतरच्या अनिता अनिल चव्हाण हिचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अनिता … Read More

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आर्वी येथे नवीन प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन व रोजगार … Read More

घटनाकार आणि समतेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६) यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू कॅन्टोन्मेंट येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रातील सातारा येथे पूर्ण केले आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण … Read More

देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांविरुद्धच विशेष जनसुरक्षा कायदा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला कोणतीही बाधा पोहोचणार नसल्याची निःसंदिग्ध ग्वाही मुंबई:- महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला विशेष जनसुरक्षा कायदा हा देशांतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे. या कायद्यामुळे पत्रकार किंवा कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला कोणताही त्रास … Read More

error: Content is protected !!