सूचना

भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निधन- सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली:- भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निधन सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी झाले. त्यामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कवी, पत्रकार, अजातशत्रू, तपस्वी राजकारणी, युग … Read More

‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आरंभ

युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती थेट सामान्यांपर्यंत मुंबई:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत या उपक्रमाचा आरंभ आज स्वातंत्र्य दिनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. युनिसेफच्या सहकार्याने … Read More

राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा कायम ठेवूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल कामगिरी करत असताना राज्याने आपला पुरोगामी वारसा जोपासणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वातंत्र्यदिनी मंत्रालय … Read More

भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व देशातील १२५ कोटी जनता म्हणजे टीम इंडिया-पंतप्रधान

नवीदिल्ली:- ७२ व्या स्वांतत्रदिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असून दिल्लीतील लाल किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ८२ मिनिटे संबोधित केले. … Read More

महाराष्ट्राला ५१ पोलीस पदके – ८ शौर्य, ३ राष्ट्रपती पोलीस आणि ४० पोलीस पदकांचा समावेश

नवी दिल्ली:- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ५१ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, ३ राष्ट्रपती पोलीस पदके आणि ४० … Read More

महाराष्ट्रातील ४ तुरूंग कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदक जाहीर

नवी दिल्ली:- देशभरातील ३६ तुरूंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदके जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील ४० तुरूंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशभरातील उत्कृष्ट कार्य केलेल्या ३६ तुरूंग अधिकरी-कर्मचाऱ्यांना … Read More

राज्यातील पोलीस गृहनिर्माण वसाहतींच्या कामांना गती

राज्य पोलीस गृहनिर्माण मंडळाची मंत्रालयात बैठक संपन्न मुंबई:- राज्यात पोलीस गृहनिर्माण वसाहतींच्या कामांना गती द्यावी. पोलीस महासंचालक, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यात अधिक लक्ष देऊन पोलिसांना घरे मिळतील यासाठी … Read More

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश

सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास दिली अनुमती मुंबई:- राज्य शासनामार्फत दहावी आणि बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा तत्काळ घेण्यात येते. मात्र या फेरपरीक्षेचा निकाल १५ ऑगस्टनंतर लागत असल्याने … Read More

पर्यटनातून उत्पन्न वाढीसाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग:- ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी पर्यटनाच्या विविध योजना राबविणे आवश्यक आहे. चांदा ते बांदा अंतर्गत निवास न्याहारी योजनेच्या धर्तीवर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात लाभार्थींच्या घरांचे पर्यटनदृष्ट्या नुतनीकरण, पर्यटकांसाठी निवासाची सुविधा … Read More

विशेष लेख- पशूंची काळजी घेणारा महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम

शासनाने गाय, गायीची वासरे, वळू किंवा बैल या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी व उत्पादक म्हशी तसेच रेडे यांच्या कत्तलीस प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम राज्यात ४ मार्च २०१५ पासून … Read More

error: Content is protected !!