सूचना

राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” मोहिम – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई:- शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा … Read More

कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; चौघांचा मृत्यू! 

३८ जणांची सुटका, २५ जण वाहून गेल्याची भीती! ३५ वर्षे जुना धोकादायक पूल कोसळल्याने भीषण दुर्घटना पुणे:- मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी कोसळून मोठी … Read More

रक्तसंकलनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:- राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये यासाठी “नो शॉर्टेज, नो वेस्टेज” हे धोरण अंमलात आणावे. हे धोरण तातडीने तयार … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार

नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना सुमारे ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार, २००० रोजगार निर्मिती मुंबई:- नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात … Read More

एअर इंडियाच्या २४२ प्रवाशी असणाऱ्या विमानाचा भीषण अपघात

अहमदाबाद:- दुपारी १.४० च्या सुमारास एअर इंडियाचे इंग्लंडला जाणारे विमान अहमदाबाद इथे कोसळले. विमान निवासी क्षेत्रात कोसळल्याने मोठया प्रमाणत जीवित आणि वित्तहानी झाली. भारतातील नेत्यांसह जगातील अनेक नेत्यांनी झालेल्या अपघाताबद्दल … Read More

शक्तीपीठ महामार्ग पर्यटनाच्या वृद्धीसाठी नव्हेतर मायनिंग आणि कोळसा वाहतूकीसाठीच! -डॉ. जयेंद्र परुळेकर

सावंतवाडी:- “शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्यात यावा; अशी मागणी आता सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार दिपक केसरकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. यातूनच हे सिद्ध होत आहे की हा … Read More

तिवरे धरण दुर्घटना- राज्य मानवाधिकार आयोगाचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई:- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून २३ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना ४ ऑगस्ट २०२५ पूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दि. … Read More

कुडाळमध्ये पुरुषांकडून सलग सोळा वर्षे वटपौर्णिमा व्रत!

प्रेम, परंपरा आणि समतेचा संगम! पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पुरुषांकडून वटपौर्णिमा व्रत! ‘ती करते माझ्यासाठी, मी करतो तिच्यासाठी’ स्त्री-पुरुष समानतेला सलामी! कुडाळ:- गेली सोळा वर्षे कुडाळमधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वटपौर्णिमा साजरी … Read More

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पोलखोल! शिवसेना आक्रमक

शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सहसंचालकांसमोर केली पोलखोल ८० टक्के बेड रिकामी मात्र रुग्णालयातील कपडे धुण्याचे तब्बल ५६ लाख रु. झाले बिल वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर, … Read More

मुलांना आईवडीलांचे प्रेम कठोर का वाटते?

मला माझा बाप घालून – पाडून बोलतो, माझा सर्वांसमोर अपमानित करतो, मला ओरडतो, मला शिव्या घालतो, सतत माझ्या चुका काढून रागावतो, मला `असं कर’ `तसं करू नको’ असं बडबडत बसतो! … Read More

error: Content is protected !!