सूचना

संपादकीय… मुंबई लोकलमधील कष्टकरी जनतेच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

आज सकाळी सकाळी ९:२० च्या सुमारास प्रचंड गर्दीमुळे मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान चालत्या लोकल ट्रेनमधून सुमारे १३ प्रवासी पडले. त्यात पाचजणांचा मृत्यू झाला आणि आठजण जखमी झाले. … Read More

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक!

अमरावती:- राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासह राज्य शासनांना विविध गंभीर विषयांची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या निकाली काढाव्यात यासाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आजपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मोझरी … Read More

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल!

ठाणे (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि इंधन यामुळे वाचणार आहे, असे मुख्यमंत्री … Read More

संपादकीय- लाखो मुली व महिला बेपत्ता होत असताना आम्ही गप्प का?

अत्यंत संवेदनशील विषय जो दुर्दैवी आहे, दुःखद आहे त्याही पेक्षा संतापजनक आहे! कारण तो आम्हा सर्वांच्या अगदी निकटचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. ही गंभीर समस्या देशाची आहेच आणि महाराष्ट्राचीही आहे. आकडेवारी … Read More

मुंबई शिक्षक विकास मंडळाचा शिक्षक महायुवा संमेलन संपन्न

आ. प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती : तळेरे गावचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांचे दरेकरांकडून कौतुक मुंबई(निकेत पावसकर):- कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित मुंबई आणि … Read More

पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी! -उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्ताने अभिवादन सोहळा मुंबई:- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त चर्चगेट, मुंबई येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना … Read More

संपादकीय… कोकणाच्या शाश्वत विकासाचा प्रसाद!

आपण अनेकजण कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात राहिलो. लहानाचे मोठे झालो. त्या गावाशी आजही आमची नाळ जोडलेली आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त गाव सोडावा लागला तरी वर्षातून कमीत कमी पाच सहावेळा गावी जाणं होतंच. गावात … Read More

महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ .मनोहर जोशी यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण पुरस्कार’ नवी दिल्ली:- विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या ६८ मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी … Read More

वीज आणि पशुधन : संरक्षणाचे प्रभावी उपाय

राज्यात सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व काळात, विशेषत: शेतीच्या कामांच्या वेळी, वीज पडण्याचा धोका अधिक असतो आणि … Read More

राज्यातील कातळ शिल्प जागतिक वारसास्थळात समावेशासाठी प्रयत्न!

शिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून रोडमॅप तयार करणार! मुंबई:- राज्यातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या ‘जागतिक वारसा स्थळां’च्या यादीत समावेश व्हावा; यासाठी या कातळ शिल्पांसंदर्भात सर्व माहिती संकलित करून याबाबतचा एक … Read More

error: Content is protected !!