मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश; राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा वाढला
मुंबई:- राज्यात रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच प्रधानमंत्र्यांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. काल केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख … Read More











