कोरोना महामारी अस्तित्वात नाही!… कोरोना महामारी आंतरराष्ट्रीय षडयंत्र?

संपादकीय लेखाचे शिर्षक वाचून शिर (मस्तक) गरगर फिरायला लागेल. कोरोना महामारी अस्तित्वात नाही म्हटले तर जगात एवढे मृत्यू का झाले? हा मोठा प्रश्न समोर येतो. जगातील-भारतातील माध्यमं काय म्हणताहेत? शासनाची … Read More

श्रीरामांचे कार्य केल्याशिवाय मला कुठली विश्रांती? -पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न अयोध्या नगरी:- आज श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते `जय श्रीराम’ आणि `हर हर महादेव’च्या गर्जनेत मंदिराची कोनशिला … Read More

आज पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे तर ९६०१ नवीन रुग्णांची नोंद; एकाच दिवशी झाल्या ६४ हजार ८४५ चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्यात आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ … Read More

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती येथे आढावा बैठक

‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती:- बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज … Read More

अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादायी

मुंबई:- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादायी आणि नवी ऊर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष … Read More

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्योगमंत्र्यांची आदरांजली

मुंबई:- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आदरांजली वाहिली. लोकमान्य टिळकांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी टिळकांच्या … Read More

मुख्यमंत्री महाशय, कोकणवासियांची छळवणूक-पिळवणूक थांबवा!

दरवर्षी शासकीय आकडेवारीनुसार १२ ते १५ लाख चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. त्यासाठी विशेष ट्रेन, विशेष एसटी बसची सोय करण्यात येते. हजारो वर्षाची परंपरा मोडण्याचे धाडस आज कोकणवासीय करू शकत नाही. … Read More

राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर

२१ लाखांहून अधिक झाल्या कोरोना चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्यात कोरोनाचे आज ७५४३ रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ … Read More

मुख्यमंत्र्यांकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

मुंबई:- ‘त्याग आणि समर्पणाची शिकवण देणाऱ्या बकरी ईदच्या संदेशाचा वसा घेऊन समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात … Read More

सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम!

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब लक्ष देतील काय? `राज्यकर्त्यांचा दुर्लक्ष, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ठेकेदार कंपनीचा उन्मत्तपणा‘ याचे जीवंत उदाहरण म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेले महामार्गाचे निकृष्ट … Read More

error: Content is protected !!