राज्यात ५३ हजार १७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांहून जास्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यात आज कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर … Read More

सर्वाधिक मजूरीचे दर कोकणात परप्रांतीयांना आकर्षणाचे कारण -भाई चव्हाण

कणकवली:- कोकणातील स्थानिक कामगारांची पडेल ते काम करण्याची मानसिकता नाही. त्याचाच फायदा परप्रांतीय मजूर वर्ग गेली अनेक वर्षें घेत आहेत. महाराष्ट्रापूरता विचार करता कोकण वगळता उर्वरित भागात पुरुषांची मजूरी २५० … Read More

स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढल्यास डॉलरचे अवमूल्यन होऊन देशात पुन्हा सुवर्णयुग!- जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण

कोरोना महामारी खरं तर आपल्या देशाला इष्टापत्ती ठरण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. स्वदेशीचा वापर वाढावा म्हणून देशात सर्वच थरामध्ये जोमाने प्रयत्न सुरु झाले आहे. भारतवासियांनी मनात आणले तर रूपयांच्या तुलनेने … Read More

ऑन-लाईन शिक्षण चांगले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील! -विवेक पंडित

ऑन-लाईन शिक्षण पद्धतीचा उपक्रम जरी चांगला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील लॉक डाऊनमध्ये जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामीण – दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड फोन … Read More

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंजवडी येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ पुणे:- कोरोना लढाईला तीन महिने होत आहेत, याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read More

पुरोगामी, सुधारणावादी, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यात साने गुरुजींचे मोलाचे योगदान

साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन मुंबई:- पुरोगामी, सुधारणावादी, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे, असे महान साहित्यिक, थोर विचारवंत, समाजवादी नेते आदरणीय पांडुरंग सदाशिव तथा … Read More

दर्जेदार शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई:- विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतिकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय … Read More

माल व प्रवासी वाहतूक करणारे व्यावसायिक `हॉर्न वाजवा’ आंदोलन छेडणार!

कणकवली:- गेल्या अडीच-तीन महिन्यात लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व वाहतूक व्यवसाय उद्धवस्थ झाला आहे. राज्य सरकारने माल व प्रवासी वाहतूक करणाऱया व्यावसायिकांना कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला नाही, … Read More

श्री. जितेंद्र यशवंत लोके यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव

मुंबई:- रुग्ण कल्याण सेवा ह्या सामाजिक संस्थेतर्फे श्री. जितेंद्र यशवंत लोके यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. श्री. जितेंद्र लोके मुंबईच्या प्रसिद्ध टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ते … Read More

शाळा सुरु करण्याची घाई म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ…?

कोरोनाने जगात हाहाकार माजवला. आजपर्यंत जगात ७० लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली; तर ४ लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. भारतात अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आणि सुमारे … Read More

error: Content is protected !!