सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा होणार!

मुंबई:- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी … Read More

परम साईभक्त वामनभाई साळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

`साई सेवक मंडळ दादर’चे क्रियाशील सदस्य, परम साईभक्त वामनभाई साळगावकर यांचे नुकतेच कामोठे पनवेल येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि ह्या दुःखद प्रसंगातून त्यांच्या … Read More

अभ्यासपूर्वक आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास शेती-मत्स क्षेत्रात अर्थाजन करण्याची सुवर्णसंधी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज खरं म्हणजे सर्वात प्रथम मनापासून सलाम करायचा असेल तर तो शेतकऱ्यांना करायला हवा. भारताची लोकसंख्या १३५ कोटीहून जास्त आहे. अपवाद सोडल्यास गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ … Read More

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय

पुणे:- आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी … Read More

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याचा आग्रह

खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट उपलब्ध करणार मुंबई:- कोविड १९ व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट … Read More

जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्य राखीव दलाशी गृहमंत्र्यांचा संवाद मुंबई:- जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपली तब्येत एकदम ठणठणीत करा आणि मग त्यानंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील व्हा. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच आहोत. … Read More

बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या … Read More

आंबा उत्पादकांनी तोडली दलालांची साखळी, कोरोना संकटाची अशीही इष्टापत्ती!

सिंधुदुर्गनगरी:- कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्व देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक उद्योग व व्यापार यांना याचा फटका बसला आहे. या संकटातून शेतकरी ही सुटलेला नाही. पण, हेच कोरोनाचे संकट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील … Read More

लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याच्या संदेशांवरती विश्वास ठेऊ नका!

शासनाकडून अधिकृत प्रसारित माहितीची नोंद घ्यावी –विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई:- सध्या लॉकडाऊनच्या काळात २७ मे २०२० पासून सर्व सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे की, “मुंबई व पुणे शहरांमध्ये कोरोना … Read More

महाराष्ट्रात कोरोनाच्या ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू

आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान, आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडले! -आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार … Read More

error: Content is protected !!