जीन्स पँट्स आणि आजार
कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक पिढीच्या भावविश्वाशी जोडलेलं एक गाणं असतं. एक काळ ‘ही चाल तुरुतुरु’ने गाजवला. तर माझ्या अगोदरच्या पिढीला ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ म्हणणारा आमिर खान आपलासा वाटला. … Read More
कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येक पिढीच्या भावविश्वाशी जोडलेलं एक गाणं असतं. एक काळ ‘ही चाल तुरुतुरु’ने गाजवला. तर माझ्या अगोदरच्या पिढीला ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ म्हणणारा आमिर खान आपलासा वाटला. … Read More
राष्ट्रपतींनी बापू कुटीत घालवला पाऊण तास आश्रमात केली चंदन वृक्षाची लागवड, पैसे देऊन खरेदी केले खादीचे कापड वर्धा:- भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल सेवाग्राम आश्रमामध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी … Read More
मुंबई:- राजभवनातील जल किरण या जवळपास दिडशे वर्षाचा इतिहास असलेल्या अतिथीगृहाच्या नुतनीकृत वास्तुचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र … Read More
मुंबई:- माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणरावजी राणे साहेब यांचं आत्मचरित्र असलेल्या No Holds Barred (इंग्रजी) आणि झंझावात (मराठी) पुस्तकाचं प्रकाशन शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी मंत्रालय समोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील … Read More
मंत्रालयात मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण मुंबई : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून … Read More
जागतिक पातळीवर मशरूम अनेक प्रकारचे उपलब्ध आहे. एवढच काय अत्यंत चांगल्या प्रतिच्या मशरुमची किंमत लाखोंच्या घरात असते. सर्वसामान्यांना परवडेल असेही मशरूम बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे मशरूम तुम्हाला चिरतरुण … Read More
आठ दहा दिवसानंतर पाऊस कमी झाला आणि पाणी ओसरू लागले. पण जिथे पाण्याचा महापूर आला तिथे आता समस्यांचा महापूर सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यात अजूनही पन्नास साठ गावात महापूराचे पाणी … Read More
चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेचाही सन्मान नवी दिल्ली:- कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनित मालपुरे या तरुणांना आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते … Read More
सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात अभूतपूर्व आशी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार … Read More
मुंबई:- सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्त क्षेत्रातील बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच मदतकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी कमी होत असून … Read More