`आरबीआय `धृतराष्ट्र’ बनल्याने बँकांचे अस्तित्व धोक्यात!’ -कामगार नेते विश्वास उटगी
मुबई:- `आरबीआय `धृतराष्ट्र’ बनल्याने बँकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे!’ असे विधान जेष्ठ कामगार नेते विश्वास उटगी यांनी केले. त्यांनी ह्यावेळी बँकिंग व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत? ह्याचे सविस्तर विवेचन … Read More











