`आरबीआय `धृतराष्ट्र’ बनल्याने बँकांचे अस्तित्व धोक्यात!’ -कामगार नेते विश्वास उटगी

  मुबई:- `आरबीआय `धृतराष्ट्र’ बनल्याने बँकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे!’ असे विधान जेष्ठ कामगार नेते विश्वास उटगी यांनी केले. त्यांनी ह्यावेळी बँकिंग व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत? ह्याचे सविस्तर विवेचन … Read More

सिंधुदुर्गातील जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’चे उद्घाटन!

सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना करण्यात आलेली आहे. जनतेची कामे … Read More

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते `ज्येष्ठांचा पथदर्शक’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई (प्रतिनिधी):- शासकीय योजना, आर्थिक नियोजन तसेच वेगवेगळ्या समस्यांवर मार्गदर्शक असलेले ‘ज्येष्ठांचा पथदर्शक’ या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यशवंतराव चव्हाण … Read More

असलदे गावात प्रदुषणकारी क्रेशर नकोच! ग्रामस्थांचे राज्यकर्त्यांना व प्रशासनाला निवेदन!

कणकवली (प्रतिनिधी):- तालुक्यातील `असलदे गावात प्रदूषण निर्माण करणाऱ्या काळा दगडाच्या खाणींना व क्रेशरला परवानगी देण्यात येऊ नये!’ असा ग्रामसभेत ठराव झालेला आहे. ह्या ठरावानुसार गावात कोणालाही अशा खाणीसाठी व क्रेशरला … Read More

मधुकर नगर येथील जेष्ठ नागरिकांचा सन्मान व गावातील गुणीजनांचा सत्कार संपन्न

पालघर (नरेंद्र हरिभाऊ राऊत):- महाशिवरात्रीचे औचित्य साधून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मधुकर नगर येथील, ग्रामदैवत शेडदेव मंदिराच्या प्रागंणात, मंदिर समिती व नवयुग मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री. शशांक पाटील यांच्या सौजन्याने, … Read More

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून तर १० मार्चला अर्थसंकल्प!

मुंबई:- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात … Read More

छ. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला!

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग, विजयदुर्गसह १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या … Read More

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर नवी दिल्ली:- भाषा … Read More

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांची नंबरप्लेट बदलावी लागणार!

मुंबई:- महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने ४ डिसेंबर २०२४ रोजी एक आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे ज्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी … Read More

मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे

नवी दिल्ली येथे २१-२२-२३ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत होणारे हे साहित्य … Read More

error: Content is protected !!