हाफकीन औषध निर्माण महामंडळासाठी १०० कोटींच्या निधीला तत्वतः मंजुरी

मुंबई:- भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था हाफकीनच्या औषध निर्माण महामंडळासाठी विविध जीवनरक्षक लस व औषध निर्माण करण्यासाठी राज्य शासनामार्फत १०० कोटी रुपयांचा निधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तत्वतः मंजुरी … Read More

इंटरनेट हाताळणाऱ्या प्रत्येकाने सायबर सुरक्षेत साक्षर होण्याचे आवाहन

मुंबई:- विविध प्रकारची संकेतस्थळे किंवा समाज माध्यमे हाताळताना तसेच इंटरनेट आधारे आर्थिक व्यवहार करताना पूर्णत: सजगता बाळगणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच या क्षेत्रातील फसवणुकीचे तसेच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे … Read More

रास्त भाव दुकानात ३५ रुपये किलो दरानेच तूरडाळ

मुंबई:- मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रांतील अधिकृत शिधावटप दुकानात तूरडाळ प्रती किलो ३५ रुपये या दरानेच विक्री करण्याबाबत निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. रास्तभाव दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या तूरडाळींच्या पाकीटांवर ५५ रुपये प्रतिकिलो … Read More

विजय चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला!

मुंबई:-प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी व अष्टपैलू अभिनेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read More

केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी स्वीकारला अर्थमंत्रालयाचा कारभार

नवीदिल्ली:- केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी अर्थमंत्रालयाचा कारभार गुरुवारी स्वीकारला. १४ मे रोजी अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या अर्थखात्याचा कार्यभार पीयूष गोयल यांच्याकडे सोपविला होता. … Read More

लोकसहभाग देणाऱ्या गावांना जलयुक्तच्या कामांत प्राधान्य द्यावे – पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर

लातूर:- लातूर जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक गावात घेण्यात येणाऱ्या जलयुक्तच्या कामांचे नियोजन करावे. जलयुक्तच्या कामांबाबत संपूर्ण जिल्ह्याची ब्लू प्रिंट तयार करावी. जलयुक्तच्या कामांत स्वत:हून लोकसहभाग देणाऱ्या गावांमध्ये कामे … Read More

लोक सहभागातून भूजल विकास व व्यवस्थापन काळाची गरज – डॉ. संजीव कुमार

भूजल अधिनियम मसुद्यासंदर्भात कार्यशाळा; नागरिकांकडून हरकती सूचना स्वीकारणार नागपूर:- भूजलाचा वापर करताना सातत्यपूर्ण पुरेसा व योग्य गुणवत्तेच्या भूजलाचा पुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षित करता यावे यासाठी लोकसहभागातून … Read More

महाराष्ट्र भूजल नियम २०१८ च्या मसुदा; हरकती व सुचना पाठवाव्यात

जालना:- मराठवाड्यासह राज्यातील काही भागातील जनतेला सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करुन अतिशोषित पाणलोट क्षेत्रात भविष्यातील पाणीसंकट टाळण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. … Read More

नागपूर येथील नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात

नवी दिल्ली:- नागपूर येथील नागनदी शुद्धीकरणाच्या कामासंदर्भात येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून फेब्रुवारी २०१९ मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ … Read More

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक

मुंबईत झालेल्या श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी दिला अटलजींच्या आठवणींना उजाळा मुंबई:- भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी देशासाठी जगले. प्रधानमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम अजोड होते. त्यांच्या कार्यातून आणि … Read More

error: Content is protected !!