ॲट्रॉसिटी कायद्याची गुणवत्तापूर्ण व योग्य अंमलबजावणी व्हावी – मुख्यमंत्री

राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व संनियंत्रण समितीची आढावा बैठक मुंबई:- पुरोगामी राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीबाबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करावेत. अत्याचार प्रतिबंधक कायद्याची (ॲट्रॉसिटी) गुणवत्तापूर्ण व योग्य … Read More

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग, वाशी खाडीवरील पुलाचे बांधकाम एक महिन्यात सुरु होणार

मुंबई:- वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम, सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या … Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – थावरचंद गहलोत

नवी दिल्ली:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी आहे, विशेषत: त्यांचे विद्यार्थी जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी काल येथे केले. नवी दिल्ली … Read More

अभ्यासू जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर ह्यांची एक्झिट दुःखदायक!

काल एक दु:खदायक बातमी आली. असलदे गावातील जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अभ्यासू-चिकित्सक पत्रकाराच्या विचाराला आपण मुकलो. पत्रकारिता हा काही व्यवसाय किंवा धंदा होऊ शकत नाही, … Read More

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना

मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेला दाखविला हिरवा झेंडा मुंबई:- केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नेत्रावती एक्सप्रेस … Read More

वेदकाळापासून संस्कृत भाषेची अतिशय महत्वपूर्ण भूमिका! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन २६ ऑगस्ट २०१८ रोजी `मन की बात’द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद माझ्या प्रिय देशवासियांनो! नमस्कार. संपूर्ण देशामध्ये आज राखीपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या पवित्र … Read More

महाराष्ट्रात १ सप्टेंबरपासून ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम

मुंबई:- कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमाला गती देण्याच्या तसेच जनमानसात विशेषत: पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८ कालावधीत राज्यात ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती … Read More

आनंदवनातील कुष्ठ रुग्णांच्यावतीने केरळ पूरग्रस्तांसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश

नागपूर:- डॉ. विकास आमटे यांनी आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी … Read More

राज्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर

मुंबई:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाहीत … Read More

मुंबईत शांतता क्षेत्रातील ध्वनी प्रदुषणासंबंधी तक्रार करण्याचे आवाहन

मुंबई:- राज्य शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ११० ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित केले आहे. या क्षेत्रात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सन २००० चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार पाच वर्षे … Read More

error: Content is protected !!