आमदार नितेश राणे अभिनंदन! अधिकाऱ्यावर वचक ठेवायलाच हवा!

एका दाखल्यासाठी तहसीलदार कार्यालयात किती खेपा माराव्या लागतील? हे सांगता येत नाही. किती आर्थिक- मानसिक त्रास सहन करावा लागेल? हे माहीत नाही. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी पालकांना अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः नतमस्तक … Read More

अजित परब यांचे पर्यावरणपूरक अभूतपूर्व संशोधन!

संपूर्ण देशात संशोधनाचा वापर झाल्यास प्रचंड आर्थिक बचत! प्रदूषण-दुर्गंधीत घट होऊन जमिनीची सुपीकता वाढेल! सगळा सुंदर स्वच्छ परिसर, कुठेही कचरा नाही, दुर्गंधी नाही, हवेच-पाण्याचं प्रदूषण नाही, चिखल नाही, मच्छर नाही. … Read More

स्पष्ट भूमिका मांडणाऱ्यावर अन्याय करणाऱ्या भ्रष्ट `सिस्टीम’ विरोधी मारुती पावसकर यांचा लढा!

रोजगार हमी योजनेतील बोगसपणा आणि वास्तव! सत्ता कोणत्याही पक्षाची असो जोपर्यंत प्रशासनातील अधिकारी आपला कारभार जनतेच्या कल्याणासाठी करत नाहीत तोपर्यंत जनतेच्या मनात राज्यकर्त्यांसह प्रशासनाच्या विरोधात रोष असतो. पंचायत राज व्यवस्थेत … Read More

प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पराभवाने न खचणारा समर्थ नेता नारायण राणे!

सतराव्या लोकसभेचे निकाल जाहीर झाले. रत्नागिरी लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजपा युतीचे विनायक राऊत पावणेदोन लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले. स्वाभिमान पक्षाचे डॉ. निलेश राणे यांचा मतपेटीतून पराभव झाला. याचा अर्थ … Read More

समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

सतराव्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाला भारतीय मतदारांनी भरघोस दान दिले. सलग दुसऱ्यांना बहुमताने नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असून भारतीयांना अभिमान वाटेल असं त्यांच्याकडून कार्य होईल; अशी … Read More

आगळ्यावेगळ्या लोकसभा निवडणुकीत `राज’ सवालांना जबाब देण्याची धमक दाखवाला हवी!

लोकसभेच्या निवडणुकीचे वारे देशात जोरदार सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांंच्या फैरी झाडल्या जात आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या सत्ता कालावधीतील चुका दाखवित आहेत; … Read More

बेरोजगारीचा महाराक्षस!

लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. राजकीय पक्षांकडून निवडणुका जिंकण्यासाठी सर्व उचित आणि अनुचित मार्ग वापरले जातील. सत्ता कोणाचीही येवो; पण प्रश्न मात्र संपत नाहीत. उलट ते प्रश्न अधिकाधिक गंभीर रूप … Read More

लोकसभा निवडणुकीतून लोकशाही सर्वांगिण विकासासाठी अधिक सदृढ व्हायला हवी!

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून ५४३ खासदारांची निवड मतदार करणार आहेत. संपूर्ण लोकसभा म्हणजे देश घडविणारा … Read More

साधा-सोपा राजकारणी! मनोहर पर्रिकरांच्या आदर्शांना मनापासून सलाम!

कालच सायंकाळी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. देशांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या दुःखद निधनाने देश हळहळला. देश साध्या सोप्या राजकारणी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या … Read More

विशेष संपादकीय- भारतीय वायूसेनेचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन!

भारतभूमी ही शूरवीरांची आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी ही भारतभूमी समर्थ आहे, सक्षम आहे; हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. क्रूरपणे, भ्याडपणे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या पाकव्याप्त तळांवर भारतीय वायुसेनेने … Read More

error: Content is protected !!