संपादकीय- देशाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणारा ऋषी हरपला!
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचा श्वास घेतला आणि भारतातील एक उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. देशाचा सर्वांगिण विकास हेच त्यांचं सर्वोच्च ध्येय होतं. ह्या ध्येयासाठीच त्यांनी आपल्या … Read More