सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा होणार!

मुंबई:- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी … Read More

परम साईभक्त वामनभाई साळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

`साई सेवक मंडळ दादर’चे क्रियाशील सदस्य, परम साईभक्त वामनभाई साळगावकर यांचे नुकतेच कामोठे पनवेल येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि ह्या दुःखद प्रसंगातून त्यांच्या … Read More

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय

पुणे:- आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी … Read More

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्याचा आग्रह

खाजगी डॉक्टरांना राज्य शासन पीपीई किट उपलब्ध करणार मुंबई:- कोविड १९ व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट … Read More

जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच – गृहमंत्री अनिल देशमुख

राज्य राखीव दलाशी गृहमंत्र्यांचा संवाद मुंबई:- जवानांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपली तब्येत एकदम ठणठणीत करा आणि मग त्यानंतर कोरोना विरुद्धच्या लढाईत सामील व्हा. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकणारच आहोत. … Read More

बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या … Read More

आंबा उत्पादकांनी तोडली दलालांची साखळी, कोरोना संकटाची अशीही इष्टापत्ती!

सिंधुदुर्गनगरी:- कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्व देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक उद्योग व व्यापार यांना याचा फटका बसला आहे. या संकटातून शेतकरी ही सुटलेला नाही. पण, हेच कोरोनाचे संकट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील … Read More

लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याच्या संदेशांवरती विश्वास ठेऊ नका!

शासनाकडून अधिकृत प्रसारित माहितीची नोंद घ्यावी –विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई:- सध्या लॉकडाऊनच्या काळात २७ मे २०२० पासून सर्व सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे की, “मुंबई व पुणे शहरांमध्ये कोरोना … Read More

महाराष्ट्रात कोरोनाच्या ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू

आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान, आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडले! -आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार … Read More

ग्रामीण कष्टकरी शेतकऱ्यांसाठी नियम शिथिल करणे आवश्यक

विमान प्रवासामध्ये सामाजिक अंतराचे वावडे, तर एस. टी. मध्ये नियमाची अमंलबजावणी का? – भाई चव्हाण कणकवली:- `देशांतर्गत विमान प्रवासी सेवा सुरु झाली. वाहिन्यांच्या बातम्यांमध्ये दाखविण्यात येणाऱ्या दृश्यांमध्ये विमानातील प्रवासी सामाजिक … Read More

error: Content is protected !!