यश मिळण्यासाठी संशोधन, नवकल्पना, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

मुंबई:- विद्यार्थ्यांनी शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्यासाठी नसून शिक्षणामुळे आपला सर्वांगीण विकास होत आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यश मिळविण्यासाठी संशोधन, नवकल्पना, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक असल्याचे उपराष्ट्रपती एम. … Read More

लोकसभा निवडणूक- मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्‍त्‍वाचा घटक

पुणे:- मतदार जागृती हा निवडणूक प्रक्रियेतील महत्‍त्‍वाचा घटक असून स्‍वीप ( सिस्‍टेमॅटीक वोटर्स एज्‍युकेशन अॅण्‍ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन) कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून मतदानाची टक्केवारी वाढण्‍यास निश्चितच मदत होईल, असा विश्‍वास अपर जिल्‍हाधिकारी तथा … Read More

लोकसभा निवडणूक- महाराष्ट्रात सुमारे ४ हजार मतदान केंद्र वाढली

महाराष्ट्रात राज्यात ९१ हजारहून अधिक मतदान केंद्र, मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा देण्यावर भर मुंबई:- येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात सुमारे चार हजार मतदान केंद्र वाढली आहेत. सध्या मतदारांची नावनोंदणी सुरु असल्याने … Read More

लोकसभा २निवडणुकीसाठी महाराष्ट्रात तीन लाख शाईच्या बाटल्या

मुंबई:- लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात तीन लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की … Read More

Loksabha Election-महाराष्ट्रात पावणे नऊ कोटी मतदार; सर्वाधिक ठाण्यात; रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महिला मतदार सर्वाधिक

मुंबई:- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात … Read More

‘सी व्हिजिल’च्या माध्यमातून नागरिकांची नजर ; आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारी ॲपवर, २९४ तक्रारींवर कार्यवाही

मुंबई:- नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून … Read More

यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती

मुंबई:- महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. २००४, २००९ आणि २०१४ च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. २००४ मध्ये पुरुष आणि … Read More

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन- उद्या अंत्यसंस्कार

पणजी:- देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे त्यांच्या दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात … Read More

राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली:- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले. हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनवाडे यांना मरणोत्तर … Read More

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माजी महासंचालक व विद्यमान राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. कार्यालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ … Read More

error: Content is protected !!