सूचना

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते जल किरण अतिथीगृहाच्या नुतनीकृत वास्तुचे उद्घाटन

मुंबई:- राजभवनातील जल किरण या जवळपास दिडशे वर्षाचा इतिहास असलेल्या अतिथीगृहाच्या नुतनीकृत वास्तुचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र … Read More

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे आत्मचरित्र प्रकाशित

मुंबई:- माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणरावजी राणे साहेब यांचं आत्मचरित्र असलेल्या No Holds Barred (इंग्रजी) आणि झंझावात (मराठी) पुस्तकाचं प्रकाशन शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी मंत्रालय समोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील … Read More

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राला दुष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा निर्धार

मंत्रालयात मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण मुंबई : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून … Read More

Lifestyle- तुम्हाला चिरतरुण राहायचंय? जाणून घ्या, मशरूम खाण्याचे फायदे

जागतिक पातळीवर मशरूम अनेक प्रकारचे उपलब्ध आहे. एवढच काय अत्यंत चांगल्या प्रतिच्या मशरुमची किंमत लाखोंच्या घरात असते. सर्वसामान्यांना परवडेल असेही मशरूम बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे मशरूम तुम्हाला चिरतरुण … Read More

आता समस्यांचा महापूर! पूरग्रस्तांचे जबाबदारीने अश्रू पूसा!

आठ दहा दिवसानंतर पाऊस कमी झाला आणि पाणी ओसरू लागले. पण जिथे पाण्याचा महापूर आला तिथे आता समस्यांचा महापूर सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यात अजूनही पन्नास साठ गावात महापूराचे पाणी … Read More

ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान

चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेचाही सन्मान नवी दिल्ली:- कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनित मालपुरे या तरुणांना आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते … Read More

पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची पालकमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात अभूतपूर्व आशी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार … Read More

जुनी छायाचित्रे व व्हिडिओ टाकून सोशल मीडियावर अफवा पसरवू नये- राज्य शासनाचे आवाहन

मुंबई:- सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्त क्षेत्रातील बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच मदतकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी कमी होत असून … Read More

पूरबाधितांसाठी राज्यात ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे; ४ लाख ६६ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

मुंबई:- पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळीहलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी ४४१ तात्पुरता … Read More

आपद्ग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांची राज्य आपत्कालीन कक्षास भेट मुंबई:- पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read More

error: Content is protected !!