बेरोजगारीचा महाराक्षस!
लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. राजकीय पक्षांकडून निवडणुका जिंकण्यासाठी सर्व उचित आणि अनुचित मार्ग वापरले जातील. सत्ता कोणाचीही येवो; पण प्रश्न मात्र संपत नाहीत. उलट ते प्रश्न अधिकाधिक गंभीर रूप … Read More
लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. राजकीय पक्षांकडून निवडणुका जिंकण्यासाठी सर्व उचित आणि अनुचित मार्ग वापरले जातील. सत्ता कोणाचीही येवो; पण प्रश्न मात्र संपत नाहीत. उलट ते प्रश्न अधिकाधिक गंभीर रूप … Read More
सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून ५४३ खासदारांची निवड मतदार करणार आहेत. संपूर्ण लोकसभा म्हणजे देश घडविणारा … Read More
मुंबई:- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात … Read More
मुंबई:- नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाइल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर ७१७ तक्रारी दाखल झाल्या असून … Read More
कालच सायंकाळी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. देशांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या दुःखद निधनाने देश हळहळला. देश साध्या सोप्या राजकारणी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या … Read More
मुंबई:- महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. २००४, २००९ आणि २०१४ च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. २००४ मध्ये पुरुष आणि … Read More
पणजी:- देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे त्यांच्या दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात … Read More
नवी दिल्ली:- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले. हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनवाडे यांना मरणोत्तर … Read More
नवी दिल्ली:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माजी महासंचालक व विद्यमान राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. कार्यालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ … Read More
मुंबई:- लोकसभा निवडणूक मतदानासाठी मतदारांची सुविधा आणि निवडणूक निर्भय, मुक्त, पारदर्शीपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग यावेळेस डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सी व्हिजिल (cVigil) हे … Read More