सूचना

सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख मिशनची स्थापना

राज्यात रासायनिक खते, किटकनाशकांचा अतिवापर रोखण्यासाठी शासनाची योजना मुंबई:- राज्यातील शेती क्षेत्रात रासायनिक खतांचा असंतुलित वापर तसेच किटकनाशकांचा अतिप्रमाणात आणि अनावश्यक वापर रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत … Read More

शासन आरोंद्याच्या खाडीसाठी हाऊस बोट देणार

सिंधुदुर्ग:- आरोंदा हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. आरोंद्यामध्ये पर्यटनाचा विकास महत्वाचा आहे. त्यासाठीच आरोंद्याच्या खाडीसाठी एक हाऊस बोट देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आरोंदा येथे आयोजित … Read More

राज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री रवाना; उद्या ५ टन पाठविणार

मुंबई:- महाराष्ट्राकडून केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी सुमारे ६.५ टन मदतसामग्री काल सायंकाळी जहाजातून रवाना करण्यात आल्यानंतर आज राज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री पाठविण्यात आली. या मदतीसह भारतीय वायुदलाच्या विमानाने आज दुपारी … Read More

देशातील पहिल्या पीपीपी तत्वावरील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई:- महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केलेल्या आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या पुणे येथील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्यावी, असे निर्देश देतानाच हा … Read More

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी दिली सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा

मुंबई:- दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या चौऱ्याहत्तराव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा दिली. जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद … Read More

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यासह १०० डॉक्टरांचे पथक केरळकडे

मुंबई:- केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्तांना आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० डॉक्टरांचे पथक आज सकाळीच केरळकडे रवाना झाले आहे. या चमूमध्ये … Read More

पंतप्रधानांचा केरळच्या पूर क्षेत्रात हवाई दौरा- ५०० कोटींची मदतीची घोषणा

नवीदिल्ली:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राक्षसी थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली आहे. त्याची पाहणी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सकाळी केरळची … Read More

केरळमध्ये पावसाचं थैमान सुरूच, ३५७ जणांचा मृत्यू आणि प्रचंड हानी

नवीदिल्ली:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राक्षसी थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली आहे. आतापर्यंत येथे जवळपास ३५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. … Read More

केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटींचे अर्थसहाय्य, तातडीने अन्नपुरवठा करणार

मुंबई:- केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे २० कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकार कालपासूनच विविध सामाजिक व स्वयंसेवी … Read More

संपादकीय- देशाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणारा ऋषी हरपला!

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचा श्वास घेतला आणि भारतातील एक उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. देशाचा सर्वांगिण विकास हेच त्यांचं सर्वोच्च ध्येय होतं. ह्या ध्येयासाठीच त्यांनी आपल्या … Read More

error: Content is protected !!