राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यभरात एकाच दिवसात कोरोनाचे ६ हजार रुग्ण बरे होऊन घरी कोरोना उपचाराची सज्जता : १६७७ त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे कार्यरत मुंबई:- राज्यात आज ६०४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले … Read More

गावातील-वाडीतील तथाकथित पुढाऱ्यांच्या तोंडी नियमांना लगाम लावण्याची गरज!

मार्च ते जुलै २०२० हा कालावधी शासनकर्त्यांसाठी अग्निदिव्याचा असा आहे. कारण आजपर्यंत सुस्तावलेल्या व आपल्या चौकटीत काम करणाऱ्या प्रशासनाला निर्णय घेता आले नाहीत आणि सगळा गोंधळ निर्माण झाला अनेक निर्णय … Read More

औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई वाढविणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई:-कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अन्न व औषध प्रशासनामार्फत संपुर्ण … Read More

राज्यात गेल्या १० वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

मुंबई:- राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री … Read More

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर

मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे काम हाती घ्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या १७ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्यात आज ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी … Read More

त्रिविक्रमा तुझे तिसरे पाऊल उचल आणि माझ्या अहंकाराचा, तुझ्या विस्मरणाचा आणि त्यातून येणाऱ्या संकटांचा नाश कर!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने– लेखांक सतरावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् खरा भक्त राही, दोन चरणांत माझ्या । तिसरे पाऊल माझे तुडवील संकटास तुमच्या ॥ त्रिविक्रमांच्या चरणांचा आश्रय घेणाऱ्या भक्ताच्या … Read More

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे-एसटी आवश्यक!

कोरोना आजाराबाबत आता चांगल्याप्रकारे जनजागृती झाली आहे. मागील पाच महिने कोरोनाविषयी खरी-खोटी माहिती आमच्यापर्यंत समाजमाध्यमांद्वारे येऊन पोहचली. त्यामुळे कोरोना रोगाबाबत आपल्या मनाची तयारी झाली आहे; असे म्हणावयास हरकत नाही. २२ … Read More

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत गहू व तांदळाचे वाटप

मुंबई:- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे जुलै २०२० या महिन्याचे नियमित अन्नधान्याचे ७१ % इतक्या शिधापत्रिकाधारकांना वाटप … Read More

`दुचाकीवर डबलसीट नको’ हा चुकीचा नियम त्वरित बदला!

कोरोना काळात प्रशासनाने काढलेल्या काही सूचना कधीकधी कोरोनापेक्षा त्रासदायक, घातक आणि जीवघेण्या ठरतात. त्यातील एक निर्णय म्हणजे दुचाकीने डबलसीट प्रवास केल्यास नियमांचा भंग होणे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात अशाप्रकारे अनुचित … Read More

मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईतील महापालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत पावसाळ्यातील समस्यांच्या उपाययोजनांबाबतही निर्देश मुंबई:- ‘मुंबईसारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. आपण प्रयत्नपूर्वक या विषाणूचा संसर्ग रोखला आहे. त्याची … Read More

error: Content is protected !!