कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल

मुंबई:- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ८९४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री … Read More

१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

मुंबई:- राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल … Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ! –उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. समाजातल्या दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव … Read More

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आतापर्यंत आले ४२ हजार ९५८ प्रवासी

मुंबई:- ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत २९८ विमानांद्वारे ४२ हजार ९५८ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या १४ हजार ६११ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील १४ हजार ९९२ आणि इतर राज्यातील … Read More

गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणात अधिक सतर्क राहावे

प्रशासनालाही वैद्यकीय सुविधा वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई:- कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळे यांच्याकडून आपापल्या गावातला गणेशोत्सव सुरक्षितरित्या आणि आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य … Read More

कोरोना रुग्ण २ लाख ९२ हजार ५८९ कोरोना रुग्णांपैकी ५४.८१ टक्के रुग्ण बरे

राज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू मुंबई:- राज्यात काल २२१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या … Read More

राज्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे मानधन मिळणार

मराठी नाटककार संघाचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या निवेदनाची दखल… राज्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे मानधन मिळणार मुंबई (मोहन सावंत यांजकडून)- महाराष्ट्रातील सुमारे २८ हजार वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे … Read More

संपादकीय… आदर्शाला सलाम!

सन्मानिय चंद्रकांत तावडे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करणारा विशेष अंक वाचण्यासाठी / डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा! संपादकीय… आदर्शाला सलाम! माननीय श्री. चंद्रकांत तावडे याचं दुःखद निधन झाल्याचं कळलं आणि … Read More

सद्गुरूंचे चरण दर्शनानेच सहस्रकोटी संकटे पळून जातात!

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सोळावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् माझ्या चरणांचिया नि:शंक ध्याने । सहस्रकोटी संकटे पळती भयाने ॥ त्रिविक्रमांच्या चरणांचे निःशंक मनाने ध्यान केल्यावर हजारो प्रकारची संकटे … Read More

बापू- एक भक्कम आधार!

आजचा दिवस कालचा व्हायला वेळ लागत नाही. क्षण हातातून निसटून जातात….. पण निसटत्या क्षणांना आनंदाच्या कवचाने लपेटून ते हृदयात बंदिस्त करता येतात. काळानुरूप पुढे पुढे प्रत्येकालाच सरकायचे आहे. पण पुढे … Read More

error: Content is protected !!