जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सावंतवाडी:- कोरोना महामारीच्या काळात तोंडाला मास्क न लावणे, चौदा दिवसाचे क्वारंटाईनचे नियम न पाळणे, शारीरिक दुरी न ठेवता गर्दी करणे अशा बेजबाबदार-बेफिकीर व्यक्तींमुळे कोरोना महामारीचा संसर्ग वाढू शकतो; अशा तथाकथित … Read More

म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा २७.३८ लाख शेतकऱ्यांना लाभ

पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई:- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै … Read More

राज्यात १ एप्रिलपासून आजपर्यंत १ कोटी ८ लाख ३५ हजार ९२२ शिवभोजन थाळ्या वाटप

मुंबई:- राज्यात दि. १ जुलै ते दि . १९ जुलैपर्यंत ८७० शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे १८ लाख ५६ हजार ३९३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यातआले असल्याची माहिती अन्न … Read More

राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत २३ लाख ८९ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई:- राज्यातील 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. दि. 1 ते 19 जुलैपर्यंत राज्यातील 1 कोटी 8 लाख 69 हजार 184 शिधापत्रिका धारकांना 23 लाख … Read More

डिजिटल स्त्री शक्ती’- पाच हजार तरुणी होणार ‘सायबर सखी’

मुंबई:- महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या दि. २१ जुलै रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री … Read More

कोरोनाच्या आतापर्यंत १५ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री

राज्यात काल ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी मुंबई:- राज्यात काल ५३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६५ … Read More

शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत: मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी … Read More

कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल

मुंबई:- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ८९४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री … Read More

१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

मुंबई:- राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल … Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ! –उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. समाजातल्या दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं कष्टमय वास्तव … Read More

error: Content is protected !!