कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

शासनाच्या आदेशाचे पालन करणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना … Read More

संपादकीय… अवश्य वाचा.. घाबरू नका; वास्तव समजून घ्या! कोविड १९ महामारीला रोखणार कसे?

जगात बलाढ्य असणारे देश कोविड १९ विषाणूमुळे हतबल झालेले दिसताहेत. ह्या महामारीला रोखायचे कसे? जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा आजार दीर्घ काळ राहणार आहे. ह्याचा अर्थ दीर्घ काळ लॉकडाऊन हा … Read More

हरित उद्योगासाठी उद्योजकांनी पुढे यावे, अटीशर्तींशिवाय मान्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी भूमिपुत्रांनी पुढे येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई: कोरोना विषाणूला प्रतिबंध करताना अर्थचक्र सुरु राहावे यासाठी रेडझोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उद्योग व्यवसायांना मान्यता देण्यात आली … Read More

माझा सिंधुदुर्ग- महामारीसमोर हतबलतेने नाही तर समर्थपणे लढले पाहिजे!

आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्या मुळगावी येण्याची ओढ प्रत्येकालाच असणार आहे. त्यांना रोखण्यापेक्षा कोणत्या उपाययोजना करता येतील; त्याची चिकित्सा करता आली पाहिजे. सिंधुदुर्गात बाहेरील जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने माणसे येताच जिल्हा प्रशासनाने हतबलता … Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना शपथ दिली. आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव … Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली

मुंबई:- महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमूल्य असे साहित्य ‘रत्न’ निखळले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, रत्नाकर मतकरी गेल्याची … Read More

पावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम॥

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक अकरावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् पूर्ण श्रद्धेने करा नवस, करा भक्ती गाळा घाम। पावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम॥ वेदकाळापासून मानवाने परमेश्वराला काहीतरी अर्पण … Read More

चाकरमान्यांना कृषी-मत्स्य पुरक सामुदायिक व्यवसायांमध्ये भवितव्य घडविण्याची सुवर्णसंधी! – भाई चव्हाण

कणकवली:- “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. आपल्या कोकणपट्टीचा विचार करता त्यापैकी कृषी – मस्त्यपुरक विविध योजना सामुदायिकरित्या इथेच … Read More

संगनमताने काजू बीचे दर कोसळविले!- कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांचा आरोप

व्यापारी आणि कारखानदारांनी संगनमताने काजू बीचे दर कोसळविले! काजू बीच्या हमी भावासाठी प्रसंगी संघर्ष करणार! -मोहन केळुसकर कणकवली:- “व्यापारी आणि कारखानदारांनी संगनमताने काजू बीचे दर कोसळविले!” असा आरोप कोकण विकास … Read More

माझा सिंधुदुर्ग- प्रशासनाची कार्यक्षमता आणि राज्यकर्त्यांची पालकत्वाची भावना महत्वाची!

चाकरमान्यांमुळे कोरोनोचा प्रसार…? हा आरोप करण्यापूर्वी नक्की वाचा! कोविड १९ विषाणूमुळे संपूर्ण जग आज संकटात सापडलेले असताना आपण प्रत्येकजण त्यातून अलिप्त कसे राहू शकतो? चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोविड १९ … Read More

error: Content is protected !!