समर्थ रामदास स्वामींचा आदर्श मांडण्यास `श्री राम समर्थ’ चित्रपट यशस्वी!

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची| नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची | सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची| कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥धृ॥ रत्नखचित … Read More

अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त गोपुरी आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली:- कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रमात दिनांक २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते … Read More

राजकारण्यांनो, महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा खेळ थांबवा! शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा!

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावरून आणि सत्तेच्या वाटपावरून अनेक घडामोडी घडामोडी सुरू आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला स्वतंत्रपणे महाराष्ट्रात आपली सत्ता आणता येणार नाही; असे निकाल स्पष्टपणे मतदारांनी दिल्यानंतर सत्ताधारी महायुतीमधील होत … Read More

दिपावली येवो प्रत्येकाच्या जीवनी!

भारतीय संस्कृतीमध्ये दिपावली सणाचे अनन्य महत्त्व आहे. संपूर्ण जगामध्ये हिंदू संस्कृतीत साजरा होणारा हा सण आपणास अनेक गोष्टी सहजपणे देऊन जातो. अगदी वेदकालीन परंपरेतून सुरू झालेला हा उत्सव आम्हाला तेजपूर्ण … Read More

उतू नका मातू नका… मतदारांचा निर्णायक कौल!

लोकशाहीमध्ये अंतिमतः मतदार हाच राजा असतो. तो ठरवतो प्रत्येक पक्षाची आणि प्रत्येक उमेदवाराची पात्रता. ही पात्रता टिकून ठेवण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी राजकारण्यांना विविध प्रकारे कार्य करावे लागते. मतदारांचा कौल मात्र नेहमी … Read More

विधानसभा निवडणूक २०१९- जिल्हानिहाय विजयी उमेदवारांची यादी

मुंबई- कुलाबा – राहुल नार्वेकर, भाजप धारावी – वर्षा गायकवाड काँग्रेस भायखळा – यामिनी जाधव, शिवसेना मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप माहिम – सदा सरवणकर, शिवसेना, मुंबादेवी -अमिन पटेल, … Read More

`विकास’ आणि `विश्वास’ हरवलाय….? `हीच ती वेळ’ शोधण्याची…!

`विकास’ सापडतच नाही. कुठे म्हणून शोधायचा? प्रत्येकजण आम्हाला अनेक वेळा आश्वासन देतात की `विकास’ करू; पण आजपर्यंत विकास काही झाला नाही; म्हणजे ते `विकास’ करण्यास लायक नाहीत किंवा त्यांना विकासच … Read More

मुल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई:- महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत असताना मुल्यांवर आधारित शिक्षण रोजगारपूरकही असले पाहिजे, … Read More

सार्वजनिक क्षेत्रातील ९ मोठ्या बँका बंद होणार नाहीत! आरबीआयचे स्पष्टीकरण

नवीदिल्ली:- कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्र बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक बंद होणार आहेत; अशा बातम्या सोशल … Read More

भारताची विश्वगुरु होण्याकडे वाटचाल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई:- बळ, बुध्दी आणि विद्येच्या आधारे भारत निरंतरपणे विकास करत आहे. भारतात पूर्वीपासून विश्वगुरु कार्यरत होते. देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्व गुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन … Read More

error: Content is protected !!