जनतेच्या जीवावर उठणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठली भाषा समजणार?

घटना क्र. १ चिपळूणमधील तिवरे धरण फुटले आणि झालेल्या हानीत १८ जण दगावले; तर अद्यापही ५ जण बेपत्ता आहेत. `तिवरे धरणाला गळती लागली असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते; त्यासाठी … Read More

भिंत कोसळून मालाडमध्ये १९ जण मृत्युमुखी आणि ७५ जण जखमी, तर पुण्यात ६ जण ठार

मुंबई:- मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला आणि तो जीवघेणा ठरला. मुंबईतल्या मालाडमधील कुरार भागात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून १३ जण ठार झाले.तर ७५ जण जखमी झाले आहेत. रात्रभर या … Read More

मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण वैध, राज्यभरात मराठा समाजात जल्लोष!

सरकारी नोकऱ्यांमध्ये १२ आणि शैक्षणिक प्रवेशासाठी १३ टक्के आरक्षण, विधानसभा निवडणुकीपूर्वी युती सरकारला यश! मुंबई:- महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशांत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा हा घटनेच्या … Read More

गोपुरी आश्रमात वाचन संस्कृती विकास कार्यक्रम ३० जूनला संपन्न होणार!

कणकवली:- गोपुरी आश्रमाच्या व राष्ट्र सेवा दलाच्यावतीने गेली सलग तीन वर्षे युवाईमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचन संस्कृती विकास उपक्रम घेण्यात येतो. वाचन संस्कृती विकास उपक्रमाचे हे चौथे वर्ष … Read More

आमदार नितेश राणे अभिनंदन! अधिकाऱ्यावर वचक ठेवायलाच हवा!

एका दाखल्यासाठी तहसीलदार कार्यालयात किती खेपा माराव्या लागतील? हे सांगता येत नाही. किती आर्थिक- मानसिक त्रास सहन करावा लागेल? हे माहीत नाही. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी पालकांना अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः नतमस्तक … Read More

“स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी”अभियान महासंकल्पाचे मुख्यमंत्र‌्यांच्या हस्ते उद्घाटन

कडू लिंब रोप वाटपाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद पुणे:- निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” हे अभियान महत्त्वपूर्ण असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गिनीज … Read More

अजित परब यांचे पर्यावरणपूरक अभूतपूर्व संशोधन!

संपूर्ण देशात संशोधनाचा वापर झाल्यास प्रचंड आर्थिक बचत! प्रदूषण-दुर्गंधीत घट होऊन जमिनीची सुपीकता वाढेल! सगळा सुंदर स्वच्छ परिसर, कुठेही कचरा नाही, दुर्गंधी नाही, हवेच-पाण्याचं प्रदूषण नाही, चिखल नाही, मच्छर नाही. … Read More

स्पष्ट भूमिका मांडणाऱ्यावर अन्याय करणाऱ्या भ्रष्ट `सिस्टीम’ विरोधी मारुती पावसकर यांचा लढा!

रोजगार हमी योजनेतील बोगसपणा आणि वास्तव! सत्ता कोणत्याही पक्षाची असो जोपर्यंत प्रशासनातील अधिकारी आपला कारभार जनतेच्या कल्याणासाठी करत नाहीत तोपर्यंत जनतेच्या मनात राज्यकर्त्यांसह प्रशासनाच्या विरोधात रोष असतो. पंचायत राज व्यवस्थेत … Read More

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी सिंगापूरच्या कंपनीची मदत

सिंगापूरच्या शिष्टमंडळाने घेतली पाणीपुरवठा मंत्री व अर्थमंत्र्यांची भेट मुंबई:- राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंगापूरची कंपनी अर्थसहाय्य करणार आहे. १० हजार ५९५ कोटीच्या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने … Read More

`हर घर को नल से जल` योजनेतून प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा – मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : राज्यात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. नुकतीच दिल्ली येथे झालेल्या ‘निती’ आयोगाच्या बैठकीत पुढील पाच वर्षात `हर घर को … Read More

error: Content is protected !!