महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान; आजपासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू
मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची पत्रकार परिषदेत घोषणा मुंबई:- १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूक … Read More











