नैसर्गिक आपत्ती काळातील ‘संदेशदुत’ ठरणारी ‘सचेत’ प्रणाली!

आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे होय. नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ, भूकंप, रोगाचा प्रादुर्भाव आणि दुष्काळ यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. आपत्ती … Read More

शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाला!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज रौप्य वर्धापन दिन! देशातील प्रमुख नेत्यांमधील महत्वाचे राजकीय नेते म्हणून शरद पवारांची राजकारणातील-समाजकारणातील वाटचाल हिमालयाएवढी उतुंग आहे. आदर्शवादी आहे. त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आजच्या दिवशी शुभेच्छा … Read More

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट; कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

(श्री. प्रताप होगाडे (B.E.Mech) हे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ आहेत. वीज ग्राहकांच्या हितासाठी ते अभ्यासपूर्ण मांडणी करून शासनाला जाणीव करून देतात. भविष्यात स्मार्ट मीटर्सच्या माध्यमातून वीज ग्राहकांची … Read More

डाव्या, समाजवादी व आंबेडकरी पक्षांनी संसदीय राजकारणासाठी अधिक सजग होणे गरजेचे ……!

१८ व्या लोकसभेसाठी होत असलेली निवडणूक, महाराष्ट्रात ५ टप्प्यात झालेले मतदान, निवडणुकीतील महत्त्वाचे प्रश्न, महाविकास आघाडी व महायुती यांची निवडणूक नीती व प्रचार तंत्र, त्यातील त्रुटी, भाजपचे सेक्युलर मतं विभाजनाचे … Read More

संपादकीय- `प्रबोधन’च्या `वसंतश्री’चा जय महाराष्ट्र!

`वसंतश्री’चे संपादक वसंत तावडे यांना पाक्षिक `स्टार वृत्त’कडून भावपूर्ण श्रद्धांजली! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक, निःस्वार्थी प्रकाशक, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक क्रियाशील सदस्य स्वर्गीय वसंत तावडे यांना विनम्र अभिवादन! आमच्यावर हृदयस्थ … Read More

महाराष्ट्राच्या राजकारणातील (गंमतीदार) वास्तव-१

पाच वर्षे `भाजपा’ `निष्ठावंत’ दुर्लक्षित? राजकारणात काहीही होऊ शकते… ह्याची प्रचिती सर्वांना आहेच! पण राजकारणातील खऱ्या गंमती कधी कधी वेगळ्या दृष्टीने पाहिल्यास राजकारणातील सत्ताकारण, राजकारणातील चक्रव्ह्युव, राजकारणातील राजकारण अशा राजकारणातील … Read More

दूरदर्शी नेत्याच्या संकल्पनेतून साकारली बारामती!

बारामती येथील २ मार्च २०२४ च्या नमो रोजगार मेळाव्याची चर्चा व त्याची प्रसिद्धी खूप झाली आणि भविष्यातही होत राहील. ह्याची कारणे आपल्या सर्वांना ठाऊक आहेतच! या मेळाव्याचे आयोजक महाराष्ट्र शासन … Read More

विशेष लेख- महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवणारा ‘डिफेन्स एक्स्पो’

एक वेळ अशी होती की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन प्रणाली देण्यास नकार दिला. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहचवणारी अश्वशक्ती क्षमता आहे. आपल्या … Read More

देशात आमदारही सुरक्षित नाहीत! इतके भीतीचे वातावरण देशात ह्यापूर्वी कधीच नव्हते!

मित्रहो, निर्भय अन् मुक्त वातावरण देशात आता कुठेच राहिलेले नाही! कुणीच सुरक्षित नाही! कुणीच म्हणजे लोकप्रतिनिधीही सुरक्षित राहिलेले नाहीत! तर सामान्य जनतेचे काय? गेल्या आठ दिवसात बिहार अन् झारखंडमधील सुमारे … Read More

असलदे ग्रामपंचायतीचा सुवर्णकाळ!

ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक; जो गावाला विकासाच्याबाबतीमध्ये समर्थ करीत असतो. अशा असलदे ग्रामपंचायतीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत; त्या निमित्ताने असलदे गावातील सर्व ग्रामस्थांना मनःपूर्वक … Read More

error: Content is protected !!