महाराष्ट्रात ५१ हजार ९२१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर कायम – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. राज्यात आज १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून … Read More
रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर कायम – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. राज्यात आज १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून … Read More
कणकवली:- शेतीमध्ये आधुनिकीकरण आले आहे. ट्रॅक्टरने शेतीची नांगरट केली जात आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी गुरे-ढोरे बाळगायचे सोडून दिले आहे. जमीनीमध्ये शेण मिसळले जात नाही. केवळ रासायनिक खतांचा मारा केला जात … Read More
घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांहून जास्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यात आज कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर … Read More
कणकवली:- कोकणातील स्थानिक कामगारांची पडेल ते काम करण्याची मानसिकता नाही. त्याचाच फायदा परप्रांतीय मजूर वर्ग गेली अनेक वर्षें घेत आहेत. महाराष्ट्रापूरता विचार करता कोकण वगळता उर्वरित भागात पुरुषांची मजूरी २५० … Read More
ऑन-लाईन शिक्षण पद्धतीचा उपक्रम जरी चांगला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील लॉक डाऊनमध्ये जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामीण – दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड फोन … Read More
हिंजवडी येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ पुणे:- कोरोना लढाईला तीन महिने होत आहेत, याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read More
साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन मुंबई:- पुरोगामी, सुधारणावादी, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे, असे महान साहित्यिक, थोर विचारवंत, समाजवादी नेते आदरणीय पांडुरंग सदाशिव तथा … Read More
एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई:- विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतिकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय … Read More
कणकवली:- गेल्या अडीच-तीन महिन्यात लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व वाहतूक व्यवसाय उद्धवस्थ झाला आहे. राज्य सरकारने माल व प्रवासी वाहतूक करणाऱया व्यावसायिकांना कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला नाही, … Read More
मुंबई:- रुग्ण कल्याण सेवा ह्या सामाजिक संस्थेतर्फे श्री. जितेंद्र यशवंत लोके यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. श्री. जितेंद्र लोके मुंबईच्या प्रसिद्ध टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ते … Read More