रासायनिक खतांचा भस्मासूर गाडा- भाई चव्हाण

कणकवली:- गेले काही दिवस रासायनिक खतांच्या तुडवड्याचे कारण पुढे करून होत असलेल्या काळाबाजारामुळे शेतकऱ्यांमध्ये आरडाओरड होत आहे. मात्र या रासायनिक खतांचे पर्यावरणदृष्ट्या जागतिकस्तरावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे या रासायनिक खतांच्या … Read More

कै.श्रीधर नाईक यांचा समाजसेवेचा वारसा नाईक कुटुंबियांनी जपला! -खा. विनायक राऊत

कणकवलीत कै. श्रीधर नाईक यांचा २९ वा स्मृतिदिन साजरा – ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान कणकवली (संतोष नाईक):- “कै. श्रीधर नाईक हे दानशूर आणि परोपकारी व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून … Read More

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई:- राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री … Read More

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या जैसे थे…

मुंबई:- हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि.१५ जून, २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे … Read More

आवश्यक शैक्षणिक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार!

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक; आमदारांच्या मागण्यांवर चर्चा मुंबई:- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचं वितरण करणे, अंशत: अनुदानित शाळांना … Read More

घरात रहा, खेळत रहा, तंदुरुस्त रहा!

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा मुंबई:- कोरोनाच्या संकटकाळातही खेळांकडे दुर्लक्ष करु नका. घरात, घराच्या अंगणात, घराच्या गच्चीवर, सोसायटी आवारात शक्य आहे त्या … Read More

महाराष्ट्रात ६ लाखांहून अधिक लोक ‘होम क्वारंटाईन’

६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ६१ हजार ७९३ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात … Read More

शेतकरी अडचणीत-खेडेगावातील एस. टी. सुरु करा! -मोहनराव केळुसकर

कणकवली:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्यातील तालुक्यांच्या शहरातून स्मार्ट बसेसवाल्यांनी जाहिरातबाजी करून मुंबईकडे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र राज्यातील लोकांसाठी जीवनवाहिनी असलेली लालपरी एस. टी. अद्याप तळ्यात-मळ्यात हा … Read More

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना बाजार भावाने नुकसान भरपाई मिळावी; प्रशासनाने कागदी घोडे नाचवू नयेत- मोहन केळुसकर

कणकवली:- कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हांतील निसर्ग चक्री वादळग्रस्तांना राज्य शासनाने बाजार भावाने नुकसान भरपाई द्यावी. तसेच चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई देताना प्रशासनाने कागदी घोडे न नाचविता विनाविलंब शासकीय आर्थिक मदत … Read More

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मुंबई:- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर योग … Read More

error: Content is protected !!