रासायनिक खतांचा भस्मासूर गाडा- भाई चव्हाण
कणकवली:- गेले काही दिवस रासायनिक खतांच्या तुडवड्याचे कारण पुढे करून होत असलेल्या काळाबाजारामुळे शेतकऱ्यांमध्ये आरडाओरड होत आहे. मात्र या रासायनिक खतांचे पर्यावरणदृष्ट्या जागतिकस्तरावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे या रासायनिक खतांच्या … Read More











