राज्य शासनाच्या दुर्दैवी निर्णयामुळे कोकणातील १७१४ शाळा बंद होणार

निर्णयाविरोधात पालकांनी आंदोलने छेडण्याची गरज! –कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, पत्रकार मोहनराव केळुसकर   कणकवली (गणपत ऊर्फ भाई चव्हाण):- कोरोना महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्य सरकारपुढे उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटाचे कारण … Read More

कोरोनाचे आज २९४० नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ४४ हजार ५८२

राज्यभरात आतापर्यंत १२ हजार ५८३ रुग्णांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले … Read More

नाशिक विभागात मनरेगाच्या माध्यमातून विभागात ७५ हजार मजूरांच्या हाताला काम

नाशिक विभागात मनरेगाच्या माध्यमातून विभागात ७५ हजार मजूरांच्या हाताला काम नाशिक:- कोविड-19 च्या संकटात नाशिक विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 75हजार 997 मजूरांना … Read More

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

शासनाच्या आदेशाचे पालन करणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना … Read More

हरित उद्योगासाठी उद्योजकांनी पुढे यावे, अटीशर्तींशिवाय मान्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी भूमिपुत्रांनी पुढे येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई: कोरोना विषाणूला प्रतिबंध करताना अर्थचक्र सुरु राहावे यासाठी रेडझोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उद्योग व्यवसायांना मान्यता देण्यात आली … Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना शपथ दिली. आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव … Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली

मुंबई:- महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमूल्य असे साहित्य ‘रत्न’ निखळले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, रत्नाकर मतकरी गेल्याची … Read More

चाकरमान्यांना कृषी-मत्स्य पुरक सामुदायिक व्यवसायांमध्ये भवितव्य घडविण्याची सुवर्णसंधी! – भाई चव्हाण

कणकवली:- “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. आपल्या कोकणपट्टीचा विचार करता त्यापैकी कृषी – मस्त्यपुरक विविध योजना सामुदायिकरित्या इथेच … Read More

संगनमताने काजू बीचे दर कोसळविले!- कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांचा आरोप

व्यापारी आणि कारखानदारांनी संगनमताने काजू बीचे दर कोसळविले! काजू बीच्या हमी भावासाठी प्रसंगी संघर्ष करणार! -मोहन केळुसकर कणकवली:- “व्यापारी आणि कारखानदारांनी संगनमताने काजू बीचे दर कोसळविले!” असा आरोप कोकण विकास … Read More

विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध

मुंबई:- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. नामनिर्देशनपत्र वैध … Read More

error: Content is protected !!