श्री. अनुभव मांजरेकर यांना महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार!

यवतमाळ:- वसंतराव नाईक प्रतिष्ठान, पुसद, यवतमाळ येथून महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठेचा असा दिला जाणारा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार कोचरा गावचे सुपुत्र श्री. अनुभव शरद मांजरेकर यांनी उन्हाळी मोसमात पिकविलेली `झेंडू फुले’ या … Read More

आपली अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी सोशल मीडिया पूरक- विनोद तावडे

पहिल्या मराठी सोशल मीडिया संमेलनाचे उद्घाटन मुंबई:- सोशल मीडिया म्हणजे करमणूक, वेळ घालविण्याचे साधन नाही तर या माध्यमामुळे चांगली मूल्यनिर्मिती, समृद्ध विचार आणि विविध विषयांची सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून … Read More

राष्ट्रपतींनी चरखा चालवण्यासोबतच महात्मा गांधींच्या स्मृतींना दिला उजाळा

राष्ट्रपतींनी बापू कुटीत घालवला पाऊण तास आश्रमात केली चंदन वृक्षाची लागवड, पैसे देऊन खरेदी केले खादीचे कापड वर्धा:- भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल सेवाग्राम आश्रमामध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी … Read More

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते जल किरण अतिथीगृहाच्या नुतनीकृत वास्तुचे उद्घाटन

मुंबई:- राजभवनातील जल किरण या जवळपास दिडशे वर्षाचा इतिहास असलेल्या अतिथीगृहाच्या नुतनीकृत वास्तुचे उद्घाटन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र … Read More

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे आत्मचरित्र प्रकाशित

मुंबई:- माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणरावजी राणे साहेब यांचं आत्मचरित्र असलेल्या No Holds Barred (इंग्रजी) आणि झंझावात (मराठी) पुस्तकाचं प्रकाशन शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी मंत्रालय समोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथील … Read More

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राला दुष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचा निर्धार

मंत्रालयात मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण मुंबई : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून … Read More

ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान

चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेचाही सन्मान नवी दिल्ली:- कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनित मालपुरे या तरुणांना आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते … Read More

पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची पालकमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात अभूतपूर्व आशी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार … Read More

जुनी छायाचित्रे व व्हिडिओ टाकून सोशल मीडियावर अफवा पसरवू नये- राज्य शासनाचे आवाहन

मुंबई:- सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्त क्षेत्रातील बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच मदतकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी कमी होत असून … Read More

पूरबाधितांसाठी राज्यात ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे; ४ लाख ६६ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

मुंबई:- पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळीहलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी ४४१ तात्पुरता … Read More

error: Content is protected !!