खेड्यांच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार लाभेल : राज्यपाल
राज्य निवडणूक आयोगाच्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन मुंबई:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर … Read More











