“कृषी परिवर्तन” : राज्यांनी ७ ऑगस्ट पर्यंत सूचना द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली:- कृषी विकासदर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीचे लक्ष निश्चित करणे, शेतकऱ्यांना ई-नामच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकासदर वाढविणे तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणूक … Read More











