“कृषी परिवर्तन” : राज्यांनी ७ ऑगस्ट पर्यंत सूचना द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली:- कृषी विकासदर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीचे लक्ष निश्चित करणे, शेतकऱ्यांना ई-नामच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकासदर वाढविणे तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणूक … Read More

आमदार डॉ. भारतीताई लवेकर यांच्याकडून गार्डन व ओपन जिमनेशियमच्या कामाचा शुभारंभ

मुंबई:- वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारतीताई लवेकर यांच्या शुभहस्ते जोगेश्वरी (प.) पाटलीपुत्र नगर येथील कॉस्मोपॉलीटन को. आॅ. हौ. सोसायटीमधील गार्डन व ओपन जिमनेशियमच्या कामाचा शुभारंभ १४ जुलै २०१९ रोजी सकाळी … Read More

अभूतपूर्व चित्तथरारक अंतिम सामन्यात इंग्लंड विश्वविजयी

लंडन:- क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर अभूतपूर्व चित्तथरारक विश्वचषक अंतिम क्रिकेट सामन्यात इंग्लंड विश्वविजयी झाला. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड लढत टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड विजयी झाला.

सावधान- अधिकारी आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे वेताळबांबर्डे तेलीवाडी दुर्घटना होण्याची शक्यता!

सिंधुदुर्ग (रणजित देसाई ):- महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या मातीचा भराव करण्यासाठी वेताळबांबर्डे तेलीवाडी येथील जैवविविधतेने नटलेला डोंगर उभाच्या उभा कापून माती काढण्यात आली. आज या बाजूने जाताना असं जाणवलं की … Read More

नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर!

अर्थसंकल्प आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केला सादर नवीदिल्ली:- नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. अनेक नव्या योजनांची, अनेक वस्तूंच्या … Read More

भिंत कोसळून मालाडमध्ये १९ जण मृत्युमुखी आणि ७५ जण जखमी, तर पुण्यात ६ जण ठार

मुंबई:- मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला आणि तो जीवघेणा ठरला. मुंबईतल्या मालाडमधील कुरार भागात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून १३ जण ठार झाले.तर ७५ जण जखमी झाले आहेत. रात्रभर या … Read More

मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण वैध, राज्यभरात मराठा समाजात जल्लोष!

सरकारी नोकऱ्यांमध्ये १२ आणि शैक्षणिक प्रवेशासाठी १३ टक्के आरक्षण, विधानसभा निवडणुकीपूर्वी युती सरकारला यश! मुंबई:- महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षण प्रवेशांत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा हा घटनेच्या … Read More

गोपुरी आश्रमात वाचन संस्कृती विकास कार्यक्रम ३० जूनला संपन्न होणार!

कणकवली:- गोपुरी आश्रमाच्या व राष्ट्र सेवा दलाच्यावतीने गेली सलग तीन वर्षे युवाईमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचन संस्कृती विकास उपक्रम घेण्यात येतो. वाचन संस्कृती विकास उपक्रमाचे हे चौथे वर्ष … Read More

“स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी”अभियान महासंकल्पाचे मुख्यमंत्र‌्यांच्या हस्ते उद्घाटन

कडू लिंब रोप वाटपाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद पुणे:- निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” हे अभियान महत्त्वपूर्ण असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गिनीज … Read More

अजित परब यांचे पर्यावरणपूरक अभूतपूर्व संशोधन!

संपूर्ण देशात संशोधनाचा वापर झाल्यास प्रचंड आर्थिक बचत! प्रदूषण-दुर्गंधीत घट होऊन जमिनीची सुपीकता वाढेल! सगळा सुंदर स्वच्छ परिसर, कुठेही कचरा नाही, दुर्गंधी नाही, हवेच-पाण्याचं प्रदूषण नाही, चिखल नाही, मच्छर नाही. … Read More

error: Content is protected !!