सिंधुदुर्गात ८८ व्यक्तींचा कोरोनाची बाधा, तिघांचा मृत्यू

जिल्ह्यात एकूण ६ हजार ५७३ जण कोरोना मुक्त सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात काल दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५७३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात … Read More

महाराष्ट्रात ‘मिनी लॉकडाऊन’ला आजपासून सुरुवात…

कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद खासगी कार्यालयांना घरूनच काम केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु रात्री संचारबंदी … Read More

`भारतीय वैदिक विज्ञान संशोधन, संस्था मुंबई’ संस्थेच्या वतीने घेतलेल्या राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई:- `भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई’ या संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मराठी भाषा मुक्त कविता लेखन स्पर्धेचे (मार्च २०२१ मध्ये) नुकतेच आयोजन केले होते. ऑनलाइन स्वरुपात झालेल्या या … Read More

MIDC च्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला

मुंबई:- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दि. २१ मार्च २०२१ रोजी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास रेन्समवेअरचा सायबर हल्ला झाला. त्यामुळे महामंडळाची संपूर्ण संगणक यंत्रणा बंद पडली असून हल्लेखोरांनी खंडणीची … Read More

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला दि. ३० सप्टेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ … Read More

प्रतिकूल परिस्थितीत पशुवैद्यक शास्त्राचे शिक्षण घेणारी स्वप्नाली सुतार वर्गात प्रथम!

कणकवली (संतोष नाईक):- प्रतिकूल परिस्थितीत पशुवैद्यक शास्त्राचे शिक्षण घेत असताना प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून अनेक समाजसेवक, राजकीय नेते यांनी कुमारी स्वप्नाली सुतार हिला आवश्यक ती मदत-सहकार्य केले. त्यातून प्रेरित होऊन … Read More

सिंधुदुर्गात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३७२

जिल्ह्यात एकूण ६ हजार ४४३ जण कोरोना मुक्त सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ४४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात … Read More

कणकवलीचे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे दुःखद निधन

कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली नगरपंचायतीचे माजी मुख्याधिकारी आणि डहाणू नगर परिषदेत मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे आज मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकाऱयाच्या जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. … Read More

निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल चिंता कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश मुंबई:- … Read More

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली- २८ मार्च पासून रात्रीची जमावबंदी

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना मुंबई:- राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे … Read More

error: Content is protected !!