समाजातील अदृष्य विषमतेची दरी संपविण्यासाठी युवा वर्गाचा पुढाकार महत्त्वाचा!
गोपुरी आश्रमाच्या वाचन संस्कृती विकास उपक्रमाच्या युवकांनी व्यक्त केले मत कणकवली:- समाजातील अदृष्य विषमतेची दरी संपविण्यासाठी युवा वर्गाचा पुढाकार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा पुरस्कार करताना आपल्या महाराष्ट्रातील काही भागातील … Read More











