श्री साईबाबांची अकरा वचने
शिरडीस ज्याचे लागतील पाय। टळती अपाय सर्व त्याचे ॥१॥ माझ्या समाधीची पायरी चढेल॥ दुःख हे हरेल सर्व त्याचे॥२॥ जरी हे शरीर गेलो मी टाकून ॥ तरी मी धावेन भक्तासाठी ॥३॥ … Read More
शिरडीस ज्याचे लागतील पाय। टळती अपाय सर्व त्याचे ॥१॥ माझ्या समाधीची पायरी चढेल॥ दुःख हे हरेल सर्व त्याचे॥२॥ जरी हे शरीर गेलो मी टाकून ॥ तरी मी धावेन भक्तासाठी ॥३॥ … Read More
सर्व वृक्षारोपण मोहिमांतील जिवंत झाडांची माहिती वन विभागास द्यावी ठाणे:- यापूर्वी पार पडलेल्या २, ४ आणि १३ कोटी वृक्षारोपण मोहिमेतील किती झाडे जिवंत आहेत याविषयीची माहिती ३१ जानेवारीपर्यंत सर्व विभागांनी … Read More
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते १२ व्या ‘ग्लोबल हेल्थकेअर समिट’चे उद्घाटन मुंबई:- वैद्यकीय सेवा-सुविधांचा विकास होण्याच्या दृष्टीने त्यांची गुणवत्ता, किफायतशीर दर आणि उपलब्धता हे घटक महत्त्वाचे आहेत. औषधांमध्ये गुणवत्ता … Read More
नवी दिल्ली:- केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील रस्ते विकासाबाबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुणे रिंग रोडच्या कामासंदर्भात सादरीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह राज्यातील रस्ते विषयक कामांबाबत … Read More
नवी मुंबई : “हेल्थ इज वेल्थ” या उक्तीप्रमाणे जीवनात शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असून त्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी केले. संचालनालय, लेखा … Read More
मुंबई:- मुंबई मेट्रो मार्ग-४ चा विस्तार असणाऱ्या कासारवडवली ते गायमुख (४ अ) या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने … Read More
वार्षिक १४ हजार कोटी आणि तीन वर्षातील थकबाकीसाठी ३८ हजार ६५५ कोटींचा बोजा मुंबई:- राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास आज … Read More
सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची भेट; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अश्व स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार:- पर्यटन विभागाने चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडिंग केल्याने हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि मोठे आकर्षण ठरेल, असे … Read More
देशात उपलब्ध नैसर्गिक साधनांचा पूर्ण क्षमतेने पूरक उपयोग करुन शाश्वत मत्स्योत्पादनात वाढ करणारी नीलक्रांती योजना आहे. पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मत्स्योत्पादनाच्या माध्यमातून अन्न सुरक्षा प्रदान करुन या व्यवसायाला जागतिक … Read More
६३ कुटूंबांचे यशस्वी पुनर्स्थलांतर, ११२ कुटूंब गावच्या वाटेवर मुंबईसारख्या महानगरात केवळ रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या रायगडच्या भुमिपुत्रांनी पुन्हा आपल्या गावाशी ‘नाळ’ जोडून घेत आपल्याच गावी यशस्वी ‘पुनरागमन’ केलंय. आपल्या गावी परतू … Read More