आता समस्यांचा महापूर! पूरग्रस्तांचे जबाबदारीने अश्रू पूसा!

आठ दहा दिवसानंतर पाऊस कमी झाला आणि पाणी ओसरू लागले. पण जिथे पाण्याचा महापूर आला तिथे आता समस्यांचा महापूर सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यात अजूनही पन्नास साठ गावात महापूराचे पाणी … Read More

ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान

चंद्रपूर येथील इको-प्रो बहुऊद्देशीय संस्थेचाही सन्मान नवी दिल्ली:- कोल्हापूर येथील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनित मालपुरे या तरुणांना आज केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते … Read More

पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची पालकमंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात अभूतपूर्व आशी अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार … Read More

जुनी छायाचित्रे व व्हिडिओ टाकून सोशल मीडियावर अफवा पसरवू नये- राज्य शासनाचे आवाहन

मुंबई:- सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्त क्षेत्रातील बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच मदतकार्य सुरू आहे. पाण्याची पातळी कमी होत असून … Read More

पूरबाधितांसाठी राज्यात ४४१ तात्पुरता निवारा केंद्रे; ४ लाख ६६ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

मुंबई:- पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळीहलविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागातील ४ लाख ६६ हजार ९६३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांसाठी ४४१ तात्पुरता … Read More

आपद्ग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांची राज्य आपत्कालीन कक्षास भेट मुंबई:- पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read More

पूरग्रस्त भागातील पाणीपुरवठ्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी आज तातडीची बैठक

पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश मुंबई:- मुसळधार पावसामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत … Read More

`राष्ट्रीय आपत्ती’ जाहीर करून पूरग्रस्तांना महासंकटात सर्व मदत द्या!

सांगली, कोल्हापूर, सातारा, धुळे, पुण्यासह कोकणातील जिल्हे अतिवृष्टीमुळे मागील चार दिवस महापुरात वेढले गेले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे धरणे भरली, त्यातून पाणी सोडले गेले. … Read More

सांगलीत Aniruddha’s Academy Of Disaster Management तर्फे आपत्कालीन सेवा

सांगली:- सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती अतिशय गंभीर झाली असून असंख्य लोक पुरात अडकले आहेत. (AADM – Aniruddha’s Academy Of Disaster Management) अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर तर्फे आपत्कालीन सेवा करण्यात आली.

खडकी पुणे येथील गरीब व गरजू ५६७ लोकांना गरजेच्या वस्तूंचे वाटप

पुणे:- जुनं ते सोनं व मायेची उब या योजनेतून अनिरुध्द आदेश पथक अंतर्गत सद्गुरू श्री अनिरुध्द उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे यांचे वतीने सर्वत्र विहार कॉलनी कामगार वस्ती खडकी पुणे येथील … Read More

error: Content is protected !!