विधानसभा निवडणूक २०१९- जिल्हानिहाय विजयी उमेदवारांची यादी

मुंबई- कुलाबा – राहुल नार्वेकर, भाजप धारावी – वर्षा गायकवाड काँग्रेस भायखळा – यामिनी जाधव, शिवसेना मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप माहिम – सदा सरवणकर, शिवसेना, मुंबादेवी -अमिन पटेल, … Read More

`विकास’ आणि `विश्वास’ हरवलाय….? `हीच ती वेळ’ शोधण्याची…!

`विकास’ सापडतच नाही. कुठे म्हणून शोधायचा? प्रत्येकजण आम्हाला अनेक वेळा आश्वासन देतात की `विकास’ करू; पण आजपर्यंत विकास काही झाला नाही; म्हणजे ते `विकास’ करण्यास लायक नाहीत किंवा त्यांना विकासच … Read More

मुल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई:- महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत असताना मुल्यांवर आधारित शिक्षण रोजगारपूरकही असले पाहिजे, … Read More

सार्वजनिक क्षेत्रातील ९ मोठ्या बँका बंद होणार नाहीत! आरबीआयचे स्पष्टीकरण

नवीदिल्ली:- कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्र बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक बंद होणार आहेत; अशा बातम्या सोशल … Read More

भारताची विश्वगुरु होण्याकडे वाटचाल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई:- बळ, बुध्दी आणि विद्येच्या आधारे भारत निरंतरपणे विकास करत आहे. भारतात पूर्वीपासून विश्वगुरु कार्यरत होते. देश पुन्हा एकदा आपल्या शक्तीच्या जोरावर विश्व गुरू होण्याकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन … Read More

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : महाराष्ट्रात २१ आक्टोबरला मतदान

नवी दिल्ली:- महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. राज्यात २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान पार पडणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. येथील ‘निर्वाचन सदन’ या केंद्रीय निवडणूक … Read More

प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची जेष्ठ समाजसेवक, कृषी भूषण कै. वसंतराव गंगावणे पहिल्या स्मृती पुरस्कारासाठी निवड

कणकवली:- गोकुळ प्रकल्प प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवक वसंतराव गंगावणे यांचे जूलै २०१९ या महिन्यात निधन झाले. वसंतराव गंगावणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विल्ये गावात पहिले जलसंधारणाचे मॉडेल तयार करून महाराष्ट्राच्या … Read More

सिंधुदुर्गातील खड्ड्यातील रस्ते म्हणजे भ्रष्ट कारभाराची झलक!

सिंधुदुर्गातील अनेक रस्ते गायब झाले आहेत आणि खड्डेच शिल्लक राहिले आहेत. रस्त्यांवरून वाहनं चालवायची कशी? हा वाहन चालकांना पडलेला प्रश्न. प्रवास करायचा कसा? प्रवाशांचा सवाल. जीवघेणे खड्डे पडूनही शासन काहीच … Read More

२००५ ते २०१५ दरम्यान पावसामुळे मुंबईत १४ हजार कोटींचे नुकसान, तर ३ हजार लोक मृत्युमुखी

मुंबई:- २००५ ते २०१५ ह्या दहा वर्षाच्या कालावधीत पावसामुळे मुंबई शहराचे तब्ब्ल १४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे तर ३ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. मागील दहा वर्षाची ही आकडेवारी … Read More

मधू वालावलकर समाजसेवक पुरस्काराने जेष्ठ रंगकर्मी वामन (उदय) पंडित सन्मानित होणार

कणकवली:- `बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण’च्या वतीने देण्यात येणारा मधू वालावलकर समाजसेवक पुरस्कार जेष्ठ रंगकर्मी वामन (उदय) पंडित यांना रविवार दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता वसंतराव आचरेकर … Read More

error: Content is protected !!