भिंत कोसळून मालाडमध्ये १९ जण मृत्युमुखी आणि ७५ जण जखमी, तर पुण्यात ६ जण ठार
मुंबई:- मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला आणि तो जीवघेणा ठरला. मुंबईतल्या मालाडमधील कुरार भागात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भिंत कोसळून १३ जण ठार झाले.तर ७५ जण जखमी झाले आहेत. रात्रभर या … Read More











