संपादकीय- शेतकरी समर्थ झाल्यास देश समर्थ होईल!
देशाच्या सीमांवरती देशाच्या शत्रूंविरोधात युद्धासाठी सदैव सज्ज असणारा सैनिक हा देशासाठी महत्वाचा असतो आणि असलाच पाहिजे. कोणत्याही देशाचे सामर्थ्य सैनिकांच्या कामगिरीवर अवलंबून असते. अशा सैनिकांबाबत देशवासियांच्या भावना जोडलेल्या असतात. त्याचप्रमाणे … Read More











