संपादकीय- शेतकरी समर्थ झाल्यास देश समर्थ होईल!

देशाच्या सीमांवरती देशाच्या शत्रूंविरोधात युद्धासाठी सदैव सज्ज असणारा सैनिक हा देशासाठी महत्वाचा असतो आणि असलाच पाहिजे. कोणत्याही देशाचे सामर्थ्य सैनिकांच्या कामगिरीवर अवलंबून असते. अशा सैनिकांबाबत देशवासियांच्या भावना जोडलेल्या असतात. त्याचप्रमाणे … Read More

देशात आमदारही सुरक्षित नाहीत! इतके भीतीचे वातावरण देशात ह्यापूर्वी कधीच नव्हते!

मित्रहो, निर्भय अन् मुक्त वातावरण देशात आता कुठेच राहिलेले नाही! कुणीच सुरक्षित नाही! कुणीच म्हणजे लोकप्रतिनिधीही सुरक्षित राहिलेले नाहीत! तर सामान्य जनतेचे काय? गेल्या आठ दिवसात बिहार अन् झारखंडमधील सुमारे … Read More

असलदे ग्रामपंचायतीचा सुवर्णकाळ!

ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक; जो गावाला विकासाच्याबाबतीमध्ये समर्थ करीत असतो. अशा असलदे ग्रामपंचायतीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत; त्या निमित्ताने असलदे गावातील सर्व ग्रामस्थांना मनःपूर्वक … Read More

१६-१८ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सिंधुदुर्ग:- कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील … Read More

ऑलोपॅथिक आधुनिक मेडिकल सायन्सची एक भयानक वास्तविकता!

ADR म्हणजे अॅडवर्स ड्रग रिअक्शन – संपूर्ण जगामध्ये मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण ADR आहे. आपण ज्या ऑलोपॅथिक औषिधी घेतो त्यांचा आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू … Read More

तिसऱ्या रॉड मॅप करिता १५ लाख जनतेच्या सूचना विचारात – पंतप्रधान

नवी दिल्ली:- शुक्रवारी टाइम्स ग्रुपच्या ET ग्लोबल बिझनेस समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करीत होते. ‘आपण तिसऱ्या टर्मसाठीचा रोड मॅप करण्यास सुरवात केली असून त्याकरीता १५ लाख लोकांच्या सुद्धा विचारत … Read More

सीमावर्ती भागातील मराठी भाषकांना सुद्धा राज्य सरकारच्या योजनांचा लाभ !

मुंबई:- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषकांसाठी कार्यरत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आज उत्पादन शुल्क मंत्री आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समितीचे समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात … Read More

विशेष संपादकीय- राजकारणातील गँगवॉर आणि छिनालपणा लोकशाहीला मारकच!

राजकीय शत्रूला बंदुकीच्या गोळीने मारलं जातंय, पोलीस स्टेशनला गोळीबार केला जातोय आणि राजकारणातील गॅंगवॉर जोपासला जातोय. राजकीय शत्रूला थेट जाहीरपणे कॅमेरासमोर सांगितले जाते तुझा बाप’ वेगळाच आहे, तू असा दिसतोस- … Read More

श्रील प्रभूपादजींचे जीवन ‘एक भारत श्रेष्ठ भारत‘! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (सुमित शिंगाणे):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील … Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र…

नमो महारोजगार मेळाव्यासाठी उद्योजक व उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन! सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये आयलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे, (पश्चिम) येथे दि. 24 … Read More

error: Content is protected !!