शेतकरी अडचणीत-खेडेगावातील एस. टी. सुरु करा! -मोहनराव केळुसकर

कणकवली:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्यातील तालुक्यांच्या शहरातून स्मार्ट बसेसवाल्यांनी जाहिरातबाजी करून मुंबईकडे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र राज्यातील लोकांसाठी जीवनवाहिनी असलेली लालपरी एस. टी. अद्याप तळ्यात-मळ्यात हा … Read More

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना बाजार भावाने नुकसान भरपाई मिळावी; प्रशासनाने कागदी घोडे नाचवू नयेत- मोहन केळुसकर

कणकवली:- कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हांतील निसर्ग चक्री वादळग्रस्तांना राज्य शासनाने बाजार भावाने नुकसान भरपाई द्यावी. तसेच चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई देताना प्रशासनाने कागदी घोडे न नाचविता विनाविलंब शासकीय आर्थिक मदत … Read More

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मुंबई:- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर योग … Read More

मागील आठवड्यातील महाराष्ट्र शासनाचे निर्णय आणि घडामोडी

दि. १४ जून २०२० ते २० जून २०२० या कालावधीत शासनस्तरावरील विविध निर्णय, घडामोडी यांचा संक्षिप्त आढावा. १४ जून २०२० मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 24 रुग्णवाहिकांचे … Read More

राज्यात ५८ हजार ५४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई:- कोरोनाच्या ३ हजार ८७४ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्के एवढा … Read More

कोरोना संकटाचे भान ठेवून, आरोग्य जपत गणेशोत्सव साजरा करूया – मुख्यमंत्री

आगामी गणेशोत्सवासाठी मुंबईतील उत्सव मंडळांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा मुंबई:- कोरोना विषाणूच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव कोविड-१९च्या आरोग्य विषयक काळजी घेऊन साजरा करावा. … Read More

महाराष्ट्रात ५१ हजार ९२१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर कायम – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई:- राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. राज्यात आज १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून … Read More

श्यान नाय तर शेती छान नाय… ट्रॅक्टर नांगरणीमुळे आगामी काळात जमीन नापिकी होणार! -भाई चव्हाण

कणकवली:- शेतीमध्ये आधुनिकीकरण आले आहे. ट्रॅक्टरने शेतीची नांगरट केली जात आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी गुरे-ढोरे बाळगायचे सोडून दिले आहे. जमीनीमध्ये शेण मिसळले जात नाही. केवळ रासायनिक खतांचा मारा केला जात … Read More

राज्यात ५३ हजार १७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांहून जास्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यात आज कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर … Read More

सर्वाधिक मजूरीचे दर कोकणात परप्रांतीयांना आकर्षणाचे कारण -भाई चव्हाण

कणकवली:- कोकणातील स्थानिक कामगारांची पडेल ते काम करण्याची मानसिकता नाही. त्याचाच फायदा परप्रांतीय मजूर वर्ग गेली अनेक वर्षें घेत आहेत. महाराष्ट्रापूरता विचार करता कोकण वगळता उर्वरित भागात पुरुषांची मजूरी २५० … Read More

error: Content is protected !!