राज्यात ५३ हजार १७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांहून जास्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई:- राज्यात आज कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर … Read More

सर्वाधिक मजूरीचे दर कोकणात परप्रांतीयांना आकर्षणाचे कारण -भाई चव्हाण

कणकवली:- कोकणातील स्थानिक कामगारांची पडेल ते काम करण्याची मानसिकता नाही. त्याचाच फायदा परप्रांतीय मजूर वर्ग गेली अनेक वर्षें घेत आहेत. महाराष्ट्रापूरता विचार करता कोकण वगळता उर्वरित भागात पुरुषांची मजूरी २५० … Read More

ऑन-लाईन शिक्षण चांगले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील! -विवेक पंडित

ऑन-लाईन शिक्षण पद्धतीचा उपक्रम जरी चांगला असला तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील लॉक डाऊनमध्ये जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामीण – दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, टॅब किंवा अँड्रॉइड फोन … Read More

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंजवडी येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्राचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ पुणे:- कोरोना लढाईला तीन महिने होत आहेत, याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read More

पुरोगामी, सुधारणावादी, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यात साने गुरुजींचे मोलाचे योगदान

साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन मुंबई:- पुरोगामी, सुधारणावादी, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यात ज्यांचं मोलाचं योगदान आहे, असे महान साहित्यिक, थोर विचारवंत, समाजवादी नेते आदरणीय पांडुरंग सदाशिव तथा … Read More

दर्जेदार शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई:- विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतिकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय … Read More

माल व प्रवासी वाहतूक करणारे व्यावसायिक `हॉर्न वाजवा’ आंदोलन छेडणार!

कणकवली:- गेल्या अडीच-तीन महिन्यात लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व वाहतूक व्यवसाय उद्धवस्थ झाला आहे. राज्य सरकारने माल व प्रवासी वाहतूक करणाऱया व्यावसायिकांना कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला नाही, … Read More

श्री. जितेंद्र यशवंत लोके यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव

मुंबई:- रुग्ण कल्याण सेवा ह्या सामाजिक संस्थेतर्फे श्री. जितेंद्र यशवंत लोके यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. श्री. जितेंद्र लोके मुंबईच्या प्रसिद्ध टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. ते … Read More

अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय

आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर मुंबई:- कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल. त्यासाठी त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरून देणे आवश्यक असून विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर … Read More

रत्नागिरीला ७५ कोटी तर सिंधुदुर्गला २५ कोटींची तातडीची मदत देणार

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा नुकसानभरपाईचे निकष सुधारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुंबई:- निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे … Read More

error: Content is protected !!