शेतकरी अडचणीत-खेडेगावातील एस. टी. सुरु करा! -मोहनराव केळुसकर
कणकवली:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्यातील तालुक्यांच्या शहरातून स्मार्ट बसेसवाल्यांनी जाहिरातबाजी करून मुंबईकडे गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र राज्यातील लोकांसाठी जीवनवाहिनी असलेली लालपरी एस. टी. अद्याप तळ्यात-मळ्यात हा … Read More











