नए विचारों से नया भारत जोडो ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच हजार विद्यार्थ्यांशी साधला संवाद मुंबई:- ‘अशिक्षा, असंस्कार, अनाचार छोडो, नये विचारोसे नया भारत जोडो’,असा नवा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरूणाईला दिला आहे. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असली … Read More

केंद्रीय पथकांकडून होणार पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी

मुंबई:- राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथके पूरग्रस्त … Read More

खेड्यांच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार लाभेल : राज्यपाल

राज्य निवडणूक आयोगाच्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन मुंबई:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर … Read More

बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन द्यावे – कृषीमंत्री

मुंबई:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे महत्त्वाचे आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची जबाबदारी असल्याचे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी येथे सांगितले. मंत्रालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. … Read More

error: Content is protected !!