महात्मा गांधी यांची १४९ वी जयंती- राज्यपालांची मणिभवन येथे गांधीजींना आदरांजली

मुंबई:- महात्मा गांधी यांच्या एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गावदेवी, मुंबई येथील मणिभवन गांधी स्मारकाला भेट देऊन गांधीजींच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. यावेळी माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो, … Read More

शिर्डी श्री साईबाबा विश्वस्त संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींचा धनादेश

मुंबई:- शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी काल पाच कोटींचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपूर्द केला. यावेळी … Read More

६७ वर्षाच्या सामाजिक बांधिलकीतून एसटीच्या अनेक सवलतीच्या योजना जाहीर

मुंबई:- ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्यांमध्ये विविध योजनांतर्गत काही सामाजिक घटकांसाठी लागू असलेल्या प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्यासह नव्या योजना लागू करण्याचा निर्णय काल … Read More

Happy Birthday, Google- ‘गुगल’ साजरा करतोय स्वतःचा २० वा वाढदिवस

मुंबई:- कोणतीही माहिती जाणून घ्यायची असल्यास आपसूकपणे आपण गुगल सर्च इंजिनाचा उपयोग अगदी सहजपणे करतो. माहिती शोधता शोधात आणि आम्हाला माहितीचा स्रोत पुरविता पुरविता ‘गुगल’ने अनेक उपयुक्त सोयी उपलब्ध करून … Read More

जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्र भागीदार राज्य

नवी दिल्ली:- २ ते ५ ऑक्टोबर २०१८ दरम्यान होत असलेल्या जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्र भागीदार राज्य असणार आहे. राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय ऊर्जामंत्री (स्वतंत्र प्रभार) … Read More

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो ३ च्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण

येत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:- देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ च्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र … Read More

‘सर्वांसाठी आरोग्य’ उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना

आयुष्मान भारत’ योजनेचा महाराष्ट्रात शुभारंभ मुंबई:- ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्मान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील लाखो बांधवांसाठी विकासाची पहाट ठरेल. महाराष्ट्रात या योजनेसोबतच … Read More

राज्यात १० हजार कि.मी.चे कॉरीडॉर; प्रत्येकी ३ हजार कि.मी.चे रस्ते, सायकल ट्रॅक

नीती आयोगासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सादरीकरण नवी दिल्ली:- राज्यात सुरक्षित व सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी १० हजार किलो मीटरचे विविध कॉरीडोर, ३ हजार किलोमीटरचे औद्योगिक रस्ते, शहरी भागात … Read More

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली महामार्गाची पाहणी

रत्नागिरी:- सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते लांजा पर्यंतच्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी तसेच महामार्गावरील रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणारे खात्याच्या … Read More

आरोग्य सेवा आणि कार्यकारी नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

मुंबई:- शासनाच्या आरोग्य विभागाने मर्यादित मनुष्यबळाच्या सहाय्याने अनेक नाविन्यपूर्ण आरोग्य कार्यक्रम राबवून स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसिससारख्या सार्वजनिक आरोग्य समस्या सोडविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. दूरशिक्षणाच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्यकर्मींना ‘माता आणि बालकांच्या … Read More

error: Content is protected !!