‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा’मुळे प्रशासनात नवसंकल्पना

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातील २०१७ च्या तुकडीला निरोप; २०१८ च्या तुकडीतील नव्या सहभागींचे स्वागत मुंबई:- लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या विचाराने काम केलं तर ते नक्कीच बदलू शकते. परिवर्तनाची ही ताकद युवा शक्तीत … Read More

व्हील चेअर क्रिकेट आशिया कप स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत- केंद्रीय राज्यमंत्री आठवले

नवी दिल्ली:- येत्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई येथे होत असलेल्या व्हील चेअर क्रिकेट आशिया कप स्पर्धेसाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे … Read More

राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री

एसटीच्या आधुनिकीकरणाबाबत आढावा बैठक मुंबई:- जास्तीत जास्त चांगल्या सुविधा दिल्यास राज्यातील प्रवासी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांकडेच (एसटीकडेच) आकर्षित होतील, त्यादृष्टीने बसस्थानकांवर अत्याधुनिक आणि उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे … Read More

राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री

एसटीच्या आधुनिकीकरणाबाबत आढावा बैठक मुंबई:- जास्तीत जास्त चांगल्या सुविधा दिल्यास राज्यातील प्रवासी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांकडेच (एसटीकडेच) आकर्षित होतील, त्यादृष्टीने बसस्थानकांवर अत्याधुनिक आणि उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे … Read More

ॲट्रॉसिटी कायद्याची गुणवत्तापूर्ण व योग्य अंमलबजावणी व्हावी – मुख्यमंत्री

राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व संनियंत्रण समितीची आढावा बैठक मुंबई:- पुरोगामी राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीबाबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करावेत. अत्याचार प्रतिबंधक कायद्याची (ॲट्रॉसिटी) गुणवत्तापूर्ण व योग्य … Read More

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्ग, वाशी खाडीवरील पुलाचे बांधकाम एक महिन्यात सुरु होणार

मुंबई:- वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम, सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या … Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – थावरचंद गहलोत

नवी दिल्ली:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन प्रेरणादायी आहे, विशेषत: त्यांचे विद्यार्थी जीवन आजच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे, प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी काल येथे केले. नवी दिल्ली … Read More

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना

मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेला दाखविला हिरवा झेंडा मुंबई:- केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५० टन तूरडाळ मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नेत्रावती एक्सप्रेस … Read More

वेदकाळापासून संस्कृत भाषेची अतिशय महत्वपूर्ण भूमिका! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन २६ ऑगस्ट २०१८ रोजी `मन की बात’द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद माझ्या प्रिय देशवासियांनो! नमस्कार. संपूर्ण देशामध्ये आज राखीपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या पवित्र … Read More

महाराष्ट्रात १ सप्टेंबरपासून ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम

मुंबई:- कुपोषणमुक्तीच्या कार्यक्रमाला गती देण्याच्या तसेच जनमानसात विशेषत: पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने येत्या १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१८ कालावधीत राज्यात ‘राष्ट्रीय पोषण महिना’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती … Read More

error: Content is protected !!