पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ

मुंबई:- राज्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आली आहे असे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. श्री.पाटील म्हणाले,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दि. १४ फेब्रुवारी, २०१८ च्या शासन … Read More

मर्यादित साठा असूनही लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी

मुंबई:- लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत ९७ लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर सातत्य राखून आहे. आज दिवसभरात सुमारे ३ लाख … Read More

सिंधुदुर्गातील नागरी समस्यांनी वेढलेले मसुरे खोत जुवा बेट

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग कार्यकारिणीची खोत जुवा बेटावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी सिंधुदुर्ग (संतोष नाईक):- मालवण तालुक्यातील मसुरे गावातील एक वाडी म्हणजे खोत जुवा बेट. या बेटावर अंदाजे पंचवीस … Read More

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट- ५५ हजार ४६९ नवीन रुग्ण रुग्णांचे निदान तर २९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

मुंबई:- आज महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला असून ५५ हजार ४६९ नवीन रुग्णांचे निदान झाले तर २९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज ३४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. … Read More

केंद्राने महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शेजारील राज्यांना केंद्राने निर्देश द्यावे! शासकीय रुग्णालयांतील व्हेन्टिलेटर दोन दिवसांत कार्यान्वित करा! मुंबई:- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे … Read More

कोरोना- महाराष्ट्रात आज ४७ हजार २८८ नवीन रुग्णांचे निदान तर १५५ रुग्णांचा मृत्यू

मुंबई:- महाराष्ट्रात आज ४७ हजार २८८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून २६ हजार २५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर १५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आजपर्यंत २५ … Read More

लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जादा डोस द्यावेत! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जादा डोस द्यावेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर ह्या सर्वाधिक संसर्ग असलेल्या ६ जिल्ह्यांसाठी केवळ ३ आठवड्यात ४५ वर्षापुढील सर्वांना लस देण्याची आमची … Read More

कणकवली आणि तरळेचा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत बंद

कणकवली (संतोष नाईक):- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कणकवलीचा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आणि तर तळेरे ग्रा .पं. च्या वतीने … Read More

कुरळप लैंगिक अत्याचार प्रकरणी ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या तक्रारीची राज्य मानवी हक्क आयोगाकडून दखल

सांगली (संतोष नाईक):- कुरळप ता. वाळवा जि. सांगली येथील मिनाई आश्रम शाळेच्या संस्थापकानेच आठ मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ह्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे ह्यूमन … Read More

अपात्र शिधा पत्रिका तपासणी मोहिम रद्दच करा! -श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा

अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहिमेच्या नावाने ज्यांच्याकडे गॅस जोडणी आहे अशा सर्व लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द करण्याचा होता डाव! पालघर/उसगाव:- महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दि. २८ … Read More

error: Content is protected !!