सूचना

अजित परब यांचे पर्यावरणपूरक अभूतपूर्व संशोधन!

संपूर्ण देशात संशोधनाचा वापर झाल्यास प्रचंड आर्थिक बचत! प्रदूषण-दुर्गंधीत घट होऊन जमिनीची सुपीकता वाढेल! सगळा सुंदर स्वच्छ परिसर, कुठेही कचरा नाही, दुर्गंधी नाही, हवेच-पाण्याचं प्रदूषण नाही, चिखल नाही, मच्छर नाही. … Read More

स्पष्ट भूमिका मांडणाऱ्यावर अन्याय करणाऱ्या भ्रष्ट `सिस्टीम’ विरोधी मारुती पावसकर यांचा लढा!

रोजगार हमी योजनेतील बोगसपणा आणि वास्तव! सत्ता कोणत्याही पक्षाची असो जोपर्यंत प्रशासनातील अधिकारी आपला कारभार जनतेच्या कल्याणासाठी करत नाहीत तोपर्यंत जनतेच्या मनात राज्यकर्त्यांसह प्रशासनाच्या विरोधात रोष असतो. पंचायत राज व्यवस्थेत … Read More

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी सिंगापूरच्या कंपनीची मदत

सिंगापूरच्या शिष्टमंडळाने घेतली पाणीपुरवठा मंत्री व अर्थमंत्र्यांची भेट मुंबई:- राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंगापूरची कंपनी अर्थसहाय्य करणार आहे. १० हजार ५९५ कोटीच्या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने … Read More

`हर घर को नल से जल` योजनेतून प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा – मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : राज्यात मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. नुकतीच दिल्ली येथे झालेल्या ‘निती’ आयोगाच्या बैठकीत पुढील पाच वर्षात `हर घर को … Read More

महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर-शेतकरी आणि सामान्य माणूस राज्य विकासाचा ‘गाभा’

राज्य उत्पन्नात १० लाख कोटी रुपयांची वाढ मुंबई:- राज्याच्या १६ लाख ४९ हजार ६४७ कोटी रुपयांच्या स्थूल राज्य उत्पन्नात चार वर्षात १० लाख कोटी रुपयांनी वाढ होऊन ते २६ लाख … Read More

परंपरेचा गवळदेव…

कोकणात शासनाच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरु आहेत. विस्तीर्ण सागरी किनारा, भव्य अशी वनसंपदा, सह्याद्रीचा कडा, उद्योग यासह असंख्य वैशिष्ट्यांसह कोकण विभागात आजही सांस्कृतिक प्रथा-परंपरा कायम ठेवल्या जात आहेत. यात श्रध्दा … Read More

राज्य मंत्रिमंडळात १३ नव्या सदस्यांचा समावेश, सहा मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडून स्वीकृत

राज्यपालांनी दिली ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्र्यांना शपथ मुंबई:- राज्याच्या मंत्रिमंडळात आज १३ नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये ८ कॅबिनेट आणि ५ राज्यमंत्री असून त्यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव … Read More

राज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थ‍ितीतही लक्षणीय कृषी उत्पादन

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबई:- जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे सांगतानाच आजवरची सर्वाधिक अशी … Read More

अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत; ११ व १२ जून रोजी मासेमारांनी समुद्रात जाऊ नये!

मुंबई:- भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर दूर राहील. … Read More

केंद्र सरकारचे खाते वाटप जाहीर, अमित शहा गृहमंत्री तर राजनाथ सिंह यांची संरक्षणमंत्री

नवीदिल्ली:- कालच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नव्या सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झालं आहे. लोकसभा निवडणूक जिंकून प्रथमच लोकसभेत निवडून आलेले भाजपाध्यक्ष व मोदींचे विश्वासू सहकारी अमित शहा गृहमंत्रीपदी … Read More

error: Content is protected !!