सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोल्हापूर- AADM सेवा
कोल्हापूर:- कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरात महापूर आला असून सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोल्हापूर मार्फत (AADM) आपत्कालीन व्यवस्थापनाची सेवा करण्यात आली.
कोल्हापूर:- कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरात महापूर आला असून सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोल्हापूर मार्फत (AADM) आपत्कालीन व्यवस्थापनाची सेवा करण्यात आली.
पुणे:- शहर व परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुठा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठी शिवाजीनगर मधील पाटील इस्टेट येथे राहणाऱ्या रहिवाश्यांचे प्रशासनाने स्थलांतर जवळच्या भारत इंग्लिश स्कुल व नरवीर तानाजी विद्या मंदिर … Read More
कराड:- कराड जवळ कृष्णेच्या महापुरामुळे नॅशनल हायवे ४ वर जवळपास ५०० ट्रक चालक महामार्गावर गेली २ दिवस अडकून पडले होते. त्यांना ना जेवण चहापाणी मिळाला होता. ही बातमी सद्गुरू श्री … Read More
राजकारणात असणारी व्यक्ती फक्त स्वत:च्याच भल्याचा विचार करून त्यानुसार काम करत असते. त्यामुळे निष्ठा, नितीमुल्य, प्रामाणिकपणा हे गुण आजच्या राजकारणात मागे पडताना दिसतात. अभ्यासू वृत्ती, दुरदृष्टीपणा असल्यास ह्या गुणांच्या सहाय्याने … Read More
नवीदिल्ली:- राजकारणात राहूनही लोककल्याणकारी निर्णय घेऊन आपला ठसा उमठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले आणि मान्यवरांनी … Read More
नवीदिल्ली:- राजकारणात राहूनही लोककल्याणकारी निर्णय घेऊन आपला ठसा उमठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ६६ … Read More
नवीदिल्ली:- आज राज्यसभेत अखेर तिहेरी तलाक विधेयकाला मंजूरी मिळाली असून मुस्लिम समाजातील कलंकित तिहेरी तलाकाची प्रथा हद्दपार होणार आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळणार असून त्यांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण … Read More
गहुंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणः दोषींची फाशी हायकोर्टाकडून रद्द आरोपींना पळवाटा कायद्यातून मिळाव्यात ही न्यायाची शोकांतिका मुंबई:- पुण्यातील ज्योतीकुमारी चौधरी या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याच्या खटल्यातील दोषी पुरुषोत्तम … Read More
नवीदिल्ली:- लोकसभा सचिवालयामार्फत आज वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुंबई:- कारगिल विजय दिवसानिमित्त आज शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून मानवंदना दिली.