सूचना

लोककलांचे जतन, प्रचार व प्रसार करणे; हे सांस्कृतिक केंद्राचे आद्य कर्तव्य

मुंबई:- लोककला, हस्तकला, लोकनृत्य ही भारतीय संस्कृतीची अमूल्य ठेव आहे. लोककलांचे जतन करणे, प्रचार व प्रसार करणे आणि भावी पिढीपर्यंत कलेला पोहोचवणे, हे सांस्कृतिक केंद्राचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे येणाऱ्या … Read More

पोलीस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथे ३१ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नागपूर:- महाराष्ट्र पोलीस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलीस दलातील खेळाडूंना आणखी … Read More

न्या. धर्माधिकारी यांच्या विचारधनाचा ग्रंथरुपाने संग्रह व्हावा : मुख्यमंत्री

दिवंगत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना शोकसभेत विविध मान्यवरांची श्रद्धांजली मुंबई-: दिवंगत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी एका जीवनात अनेक जीवन जगले. हेच त्यांच्या जगण्‍याचे वैशिष्ट होते. पुढील पिढ्यांसाठी त्यांचे विचारधन मार्गदर्शक ठरावे … Read More

ज्यू नागरिकांची पवित्र वास्तू शारे रासोन सिनेगॉगला १७५ वर्ष पूर्ण

भारतात ज्यू नागरिकांचे अमूल्य योगदान – राज्यपाल सी. विद्यासागर राव मुंबई:- भारताच्या विकासात ज्यू नागरिकांनी अमूल्य योगदान दिले आहे. चित्रपट, व्यापार, शिक्षण, वैद्यकीय सेवा अशा अनेक क्षेत्रात या नागरिकांनी अमिट … Read More

महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी जगभरातील उद्योजकांची पसंती – मुख्यमंत्री

उद्योजकांनी गुंतवणूक करण्याचे भागिदारी परिषदेत मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई:- महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी जगभरातील उद्योजकांनी पसंती दिली असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात … Read More

स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम- सत्याकडे नेणाऱ्या जाणत्या विचारांचा सह्याद्री!

।। हरि ॐ।। महाराष्ट्रातील जेष्ठ निर्भिड पत्रकार, दैनिक ‘सिंधुदुर्ग समाचार’ चे संस्थापक संपादक, शिक्षणतज्ञ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी लढणाऱ्या स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम आमच्यातून निघून गेल्यावर एक वर्ष … Read More

कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर द्या! -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

सीआयआय पार्टनरशिप समिट-२०१९ चे उपराष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईत उद्घाटन मुंबई:- देशात येणारी गुंतवणूक आणि उद्योगांचा मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर असणे आवश्यक आहे. कारण आजही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार आहे. … Read More

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल – पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग:- साडेचार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारं बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन राज्यातील पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल. या पत्रकार भवनात अद्ययावत सभागृह, सिंधुदुर्गनगरीस भेट देणाऱ्या पत्रकार व पर्यटकांसाठी आठ सूट, … Read More

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

नवी दिल्ली:- महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले. कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या … Read More

वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य आवश्यक – राज्यपाल

किंग जॉर्ज मेमोरियल आनंद निकेतनचा ८१ वा स्थापना दिवस मुंबई:- वंचित घटकांच्या विकासासाठी आता ‘सीएसआर’ पाठोपाठ ‘वैयक्तिक सामाजिक उत्तरदायित्वाच्या (आयएसआर) माध्यमातून सहभाग नोंदविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर … Read More

error: Content is protected !!